०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
WAVES 2025 भारतातील क्रिएटर्स इकॉनॉमीसाठी का महत्वाचा आहे? | MahaMTB..
पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला? | India Attack on Pakistan | war | MahaMTB..
Baloch Army आणि Indiaने एकत्र हल्ले केल्याने बिथरला Pakistan? काय घडलं? | Chandrashekhar Nene..
०८ मे २०२५
एकीकडून भारतीय लष्कर तर दुसरीकडून बलूचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तान विरोधात मैदानात उतरल्याने पाकिस्तानची पुरेपूर कोंडी झाली आहे #BLA #BalochistanLiberationArmy #IndianArmy #India #Pakistan #OperationSindoor #BLAarmy #Pashtoon #Pahalgam #PahalgamAttack ..
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra ..
Operation Sindoor नंतर पाकिस्तानी लष्कराची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय लष्कराच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?..
७ मे २०२५ – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंधूर’ने इतिहास रचला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एकाच वेळी झालेला अचूक हवाई हल्ला हे केवळ लष्करी यश नव्हे, तर भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतीक ठरलं. पण या यशामागे होते एक अदृश्य नेतृत्व ..
०७ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरची A to Z माहिती! खु्द्द पाकिस्ताननेच दिला पुरावा! नऊ हल्ले ७० जण धाडले यमसदनी : पाकिस्तानात काय घडतयं? जाणून घ्या संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... #OperationSindoor #India #Bharat #Pakistan ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
युद्धाची जशी तयारी एखादा सैनिक करतो, अगदी त्याच पद्धतीने नाटक उभे राहताना तयारी करावी लागते. प्रत्येक सुक्ष्म गोष्टींचे नियोजन झाल्यावरच पडदा उघडला जातो. युद्धाचेदेखील तसेच असते. नाटकाच्या तिसर्या घंटेआधी केल्या जाणार्या तयारीचा हा आढावा......
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध एका बहुआयामी युद्धाचा शंखनाद केला आहे. विविध स्तरांवरील अप्रत्यक्ष युद्धांच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव वाढवला जात आहे. यामुळे त्याची आर्थिक आणि लष्करी ताकद विभागली गेली आहे. सध्याचे उपाय निश्चितच महत्त्वाचे आहेत. शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारताने स्विकारला असला, तरी पकिस्तानवर सहज विश्वास ठेवता येणार नाही हेच खरे.....
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी भारताने या कारवाईची महिती देताना, ह संघर्ष वाढवण्यात रस नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. मात्र, युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तानमुळे आज संर्घष टिपेला पोहचला आहे. या सर्व काळामध्ये भारताची लष्करी ताकद, त्याचा संयम , परराष्ट्रनितीमधील परिपक्वता आणि सामर्थ्याबरोबर असलेला संयम याचेच दर्शन जगाला झाले आहे. या संघर्षाच्याकाळात भारताच्या कुटनितीचा घेतलेला आढावा.....
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखविलेल्या सैन्यसामर्थ्यामुळे माघार घेऊन पाकिस्तानने अखेर भारताकडे सैन्य कारवाई थांबविण्याची विनंती केली. भारताने ही विनंती मान्य करून सैन्य कारवाई शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सोमवारी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी दुपारी १२ वाजता पुढील चर्चा करणार आहेत. त्याचवेळी सैन्यकारवाई थांबविण्याची विनंती करूनही जम्मू – काश्मीरमध्ये पाकने गोळीबार आणि ड्रोनहल्ले केल्याचेही समोर आले आहे. बीएसएफने त्यास चोख प्रत्युत्तर दिले आहे...
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे ऊर्जा अर्थात शक्तीचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनीही कायमच रणांगण नुसते गाजवलेच नाही, तर आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूलाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. काळ कितीही बदलला तरी भारतातील स्त्रियांमधील पराक्रम आजही आहे तसाच आहे. आज भारतीय सैन्यदलात मोठ्या संघर्षाने स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रत्येक स्त्री हाच पराक्रमाचा वारसा जपताना दिसते. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे त्या स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. स्त्रियांच्या संघर्षाचा..