२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
सावरकरांच्या नाट्यलेखनामागची भूमिका नेमकी काय होती ? | Unfiltered गप्पा with Akash Bhadsavle..
२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले. ते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाकिस्तानने हे समजून घ्यावे की आम्ही तीन वेळा घुसून हल्ला केला आहे. पाकने पुन्हा दहशतवादी हल्ला घडविल्यास आणखी जोरदार प्रहार करण्यात येईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथून पाकिस्तानला इशारा दिला...
वरळीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये २०१८ साली घडलेल्या एका घटनेने पाळीव प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे . विजय गोसावी हे त्यांच्या हस्की जातीच्या कुत्र्यासह लिफ्टमध्ये होते, त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या प्राची मेननही त्या लिफ्टमध्ये होत्या. अचानक त्या कुत्र्याने प्राची मेनन यांच्यावर झडप घालून त्यांच्या पायाला चावा घेतला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले...
सध्या पाकस्तानच्या कब्जात असलेले काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असून तेथील जनता लवकरच स्वेच्छेने भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होईल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्त्वात परदेशात भारत सरकारचे एका शिष्टमंडळ भूमिका मांडण्यासाठी दौऱ्यावर आहे. मात्र, काँग्रेसला याचा पोटशूळ उठल्याने सातत्याने थरूर यांच्यावर टीका केली जात आहे. जागतिक व्यासपीठावर स्वपक्षीय खासदार देशाची बाजू मांडत असताना अशाप्रकारे त्यांच्यावर टीका करण्याचे नीच कृत्य काँग्रेस सरकारकडून सुरू आहे...
रात्रीच्या वेळेस घरात घुसून वयोवृद्ध जोडप्याची निघृण हत्या करून दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये गळसुली भागात उघडकीस आली. चोराने वयोवृद्ध महिलेच्या डोक्यात कूकर घालून तीची निघृण हत्या केली, तर पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने या तिच्या नवऱ्याला विहीरीत ढकलून दिले...