२२ एप्रिल २०२५
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?..
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी ..
उद्धव ठाकरेंचा पैलवान साथ सोडणार?..
वांद्र्यातील AJL HOUSE च्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे. पंडित नेहरुंच्या नावावर काळाबाजार सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करण्यासाठी हा ग्राऊंड रिपोर्ट.....
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे शत्रू राष्ट्र असलेल्या इराणवर केलेल्या हल्ल्यात ८० हुती बंडखोरांचा खात्मा झाला, दीडशे जखमी झाले या घटनेमुळे इराण कसा बदला घेणार जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
भरत जाधव – मराठी रंगभूमीपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला कलाकार. चाळीतून आलेला हा हसरा चेहरा, संघर्षातून घडलेला सुपरस्टार कसा बनला, त्याच्या आयुष्यातील रंगीबेरंगी प्रवास, गाजलेली ..
Raja Yashwant Rao Holkar यांच्या मालकीचा Golconda Blue Diamond अमेरीकेत नेमका कसा पोहोचला? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणाची फूस होती? नाशिक हिंसाचाराचं मविआ कनेक्शन नेमकं काय आहे?..
१७ एप्रिल २०२५
देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात ..
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'..
२३ एप्रिल २०२५
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी ..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील दोन, डोंबिवलीतील ३ आणि पनवेलमधील एकाचा समावेश आहे...
काश्मीरच्या पाहलगाम भागात मंगळवारी दुपारी २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या घटनेवर अभिनेते अनुपम खेर यांनी मंगळवारी रात्री एक भावनिक आणि संतप्त व्हिडीओ शेअर करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. काश्मीरी पंडित असलेले अनुपम खेर यांनी दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे...
iconic Mumbai International Cruise Terminal भारताचा सागरी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई बंदर येथे, देशातील सर्वांत मोठे आणि आयकॉनिक क्रूझ टर्मिनल सोमवार, दि. 21 रोजी संपूर्ण जगासाठी खुले झाले. हे भारतातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. यामध्ये एकाचवेळी दोन मोठी जहाजे उभी राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच खुल्या झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक पोर्ट मियामी येथील क्रूझ टर्मिनलचा आढावा घेऊया...
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला...
vulgar and casteist language used by director Anurag Kashyap against the Brahmin community..
मोतीलाल नगरचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना घराच्या बदल्यात थेट घर मिळणार आहे. त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता त्यांचे थेट पुनर्वसन करण्यात येणार आहे...
pandit Deendayal Upadhyay national liberation thoughts पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दि. 22 ते 25 एप्रिल,1965 दरम्यान एका ऐतिहासिक व्याखानमाला सादर केली होती. त्या माध्यमातून ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ अशा विचारांची दीनदयाळजींनी मांडणी केली. याच पार्श्वभूमीवर ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रोद्धारक विचारांचा घेतलेला आढावा.....
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर व्यक्त केलेला अविश्वास हा देशाच्या प्रतिमेला हानिकारक असाच आहे...