१२ एप्रिल २०२५
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक ..
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB..
उध्दव ठाकरे आणि इम्तियाज जलील भेट! पडद्यामागे काय शिजतंय?..
#NMDPL #DRP #Devendrafadnavis धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीचे मॅपिंग जवळपास पूर्ण झालं आहे. एक लाख घरांना क्रमांक देण्यात आले आहे. इतकंच नाहीतर धारावीतील रहिवाशांच्या प्रचंड सहभाग आणि उत्साहातुन धारावीतील सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त ..
प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे परदेशगमन होत असे. प्राचीन काळी व्यापार, धर्मप्रसार आणि शिक्षणाच्या निमित्ताने भारतातील व्यापारी, क्षत्रिय, बौद्ध भिक्खू देशाबाहेर पडले. आणि त्यांनी आपल्या सोबत नेला भारताचा सर्वात मौल्यवान ..
काळाच्या ओघात France मधील चलनी नोटा नामशेज झाल्या. या नोटांची विविधता, त्यांच्या मागचा इतिहास आपल्याला सांगत आहेत संशोधक Rukmini Dahanukar आपल्या ' Beyond Face Value' या प्रदर्शनात...
तहव्वुर राणा भारतात परत आला! काय असेल पुढची प्रक्रिया? काय आहे राणाचा इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून..
खेळण्यांचं प्रलोभन, बलात्कार आणि हत्या! मुंब्र्यात काय घडलं?..
०९ एप्रिल २०२५
मराठी रंगभूमीवर नव्या विषयांची मांडणी करणारे ‘चक्र’ हे नाटक आणि त्याचे प्रमुख कलाकार तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत खास मुलाखतीच्या माध्यमातून! प्रमोद पवार यांच्याशी मनमोकळा संवाद, ‘चक्र’ नाटकाच्या संकल्पनेपासून रंगमंचावरच्या अनुभवापर्यंतचा प्रवास, ..
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेकुई सुरू केली. मात्र, सध्या प. बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडत आहे, ते काश्मीरपेक्षा फारसे वेगळे नाही. काही वर्षांनी या घटनांवर ‘बंगाल फाईल्स’सारखा चित्रपटही काढला जाईल. सध्या तो देशवासीयांना लाईव्ह पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका..
Yoga-Avatarnika आपण 35 लेखांत योग म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग हे साधनेचे, तपाचे शास्त्र आहे. कोणी योगाकडे व्यायामाचे शास्त्र म्हणून बघत असेल, तर त्याचा तो अर्धवट समज आहे...
जिज्ञासेच्या पाऊलवाटांवरून... जीवनाची गती विलक्षण वेगाने जात असते, त्या गतीशी जुळवून घेताना जीवन कधी एकसुरी होते ते कळत नाही. जीवनातील हा एकसुरीपणा टाळण्यासाठी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप हवा. काहीतरी शिकण्याची जिज्ञासा मनी असल्यास आयुष्य बरेच ज्ञान देऊन जाते, त्यासाठी जीवनाची कवाडे खुली ठेवावी लागतात.....
SC categorisation Act तेलंगाना सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीतील आरक्षण व्यवस्थेत वर्गीकरण लागू केले आहे. यामुळे आता मूळ आरक्षणामध्ये मोठा बदल निर्माण होण्याची शक्यता आहे. एससी समुदायातील तीन समुहांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून याचा लाभ आवश्यक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा...
मानवी मन हे एक अलौकिक अस्तित्व आहे. त्याचे लौकिक जीवनाशी असलेले नाते अनेकदा इतके गूढ असते की त्याची व्याप्ती आपणास खोलवर जाणवते. माणसाचे मन हे प्रत्येक नात्याच्या, प्रत्येक भावनिक क्षणाच्या केंद्रस्थानी असते. नात्यांमध्ये जे परस्पर आकर्षण किंवा दुरावा निर्माण होतो, तो प्रत्यक्षात मनाच्या स्थितीवर आणि त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. हेच गूढ आणि गुंफण व्यक्त करतोय निर्झरा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'नाते मनाचे' हा चित्रपट...
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला...
constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..
भारतातील ऑनलाईन व्यवहारांसाठी महत्वाचे माध्यम असलेले युपीआय ठप्प झाले. शनिवारी १२ एप्रिल रोजी युपीआय सहा तास बंद होते. सर्वच ऑनलाईन व्यवहार बंद झाल्यामुळे देशातील अनेकांची गैरसोय झाली..