३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला घाटकोपरकरांकडून ११ लाखांचा कृतज्ञता निधी Maha MTB..
धारावीकर महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे | NMDPL | DSM | Maha MTB..
Vaishnavi Hagawane Case: फरार Nilesh Chavan ला नेपाळ बॅार्डरवरुन अटक! Maha MTB..
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या गळाला!..
२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
संसदेत जनहिताच्या अथवा राष्ट्रहिताच्या प्रश्नांबाबत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारणे, हे आदर्श लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर केलेले विधान जर दिशाभूल करणारे असेल, तर त्याचे पडसाद देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरही उमटतात हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात केलेले विधान याचेच उदाहरण ठरावे. “एकीकडे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी फिरत आहेत आणि दुसरीकडे आमचे खासदार परदेशात फिरत आहेत,” असे उपरोधिक म्हणत त्यांनी भारत ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीयांना पुन्हा एकदा स्वदेशीचा मंत्र दिला. या मंत्राचा महिमा, त्याची शक्ती अगाध आहे. एक जुलमी राजवट उलथून टाकण्याचे काम याच स्वदेशीच्या मंत्राने केले होते. आजही 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशीशिवाय पर्याय नाही, हेच खरे.....
" विरोधकांनी सावरकरांवर जेवढे आरोप केले, त्या सगळ्यांचे सप्रमाण खंडन झालं. ज्या अर्थी त्यांच्या पश्चात आज सुद्धा सावरकरांची आठवण काढावी लागते, त्या अर्थी सावरकर आजच्या विरोधकांना पुरून उरले " असे प्रतिपादन प्रख्यात हिंदुत्ववादी वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ब्रह्मांड सज्जन शक्ती सांस्कृतिक मंच, ब्रह्मांड परिसर, ठाणे आयोजित सावरकर: एक झंझावात या कार्यक्रमात ते बोलत होते...
भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहासात ईशान्य भारताचा वाटा फार मोठा आहे. तसेच भरीव योगदान ईशान्य भारताने देशाच्या क्रीडा क्षेत्रातही दिले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये ईशान्य भारतातील अनेक खेळाडू देशाचा नावलौकिक वाढवत असतात. ईशान्य भारतातील क्रीडा संस्कृतीचा घेतलेला आढावा.....
गरिबीवर मात करत शिक्षणावर श्रद्धा ठेवून आणि महाविद्यालयात प्राध्यापक ते बँकेच्या संचालकपदापर्यंत झेप घेणार्या शुक्राचार्य गायकवाड यांच्याविषयी.....