१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
०८ मे २०२५
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक दूरदृष्टी यांचा त्रिवेणी संगम साधत आता अथांग महासागराच्या गर्भाकडे पाऊल टाकले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’मार्फत देशाची पहिली मानवी सहभाग असलेली ‘समुद्रयान’ ही ‘खोल समुद्र मोहीम’ 2026 अखेरीस प्रत्यक्षात येणार आहे. या मोहिमेमध्ये ‘मत्स्य’ हे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे मानववाहक वाहन तीन वैज्ञानिकांना घेऊन सहा हजार मीटर खोल समुद्रात प्रवेश करेल. ही मोहीम भारताच्या सागरी धोरण व शाश्वत संसाधन विकासाच्या दृष्टीने मैलाचा..
सध्या संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. याच काळात न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दि. 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहले. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा जयघोष केला. या जयघोषाला भारतीयत्व आणि देशनिष्ठेचे कोंदण दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुणवान, कर्तृत्ववान व्यक्तीला देशाच्या सरन्यायाधीशपदी कार्य करण्याची संधी लाभणे, हीच संविधानाची महत्ता आहे. अर्थात, त्यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणे, यात त्यांचे कर्तृत्व आणि न्यायिक क्षेत्रातील योगदान यांची ..
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात राबबिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उरी, पुलवामानंतर केलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्याही एक पाऊल पुढे होते. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ दहशतवादविरोधी तात्कालिक कारवाई नसून, भारताच्या संरक्षण धोरणाला सर्वांगीण कलाटणी देणारा हा ऐतिहासिक टप्पा म्हणावा लागेल...
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या मुळावरच घाव घातला. त्यामुळे पाकने आता अमेरिकेसमोर लोटांगण घालत काश्मीरवरुन कितीही कांगावा केला, तरी आता भारताकडून चर्चा होणार ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच!..
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देऊन तुर्कीये येथील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार (एमओयू) स्थगित केल्याची घोषणा केली आहे...