आठवड्यातील चार दिवस कामकाज; 'या' देशातील सरकारचा नवा उपक्रम

    01-Sep-2024
Total Views | 38
four-day-working-week-in-japan-the-government-started
 

नवी दिल्ली : 
       जपानमध्ये प्रथमच चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचे समर्थन केले आहे. सरकारने आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा उपक्रम सुरू केला असला तरी जुनी मानसिकता अडसर ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच, सरकारकडून चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या योजनेला चालना देत आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामागे मजुरांची कमतरता दूर करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर, काम-जीवन संतुलनासाठी जपानमध्ये प्रयत्न केले जात आहे. सरकारने २०२१ मध्ये प्रथम चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचे समर्थन केले जात असून आता ही कल्पना हळूहळू लोकप्रिय होत आहे.

जपानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयानुसार देशातील फक्त ८ टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन किंवा अधिक दिवस सुट्टी देतात. तर दुसरीकडे, ७ टक्के कंपन्या फक्त एक दिवस सुट्टी देतात जी कायदेशीररित्या अनिवार्य आहे. विशेषत: लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठी, सरकारने "कार्यशैली सुधारणा" मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, कामाचे तास कमी करण्याबरोबरच, लवचिक कामाच्या वेळेची मर्यादा आणि ओव्हरटाइम, वार्षिक सुट्टीचा प्रचार केला जात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121