०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
WAVES 2025 भारतातील क्रिएटर्स इकॉनॉमीसाठी का महत्वाचा आहे? | MahaMTB..
पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला? | India Attack on Pakistan | war | MahaMTB..
Baloch Army आणि Indiaने एकत्र हल्ले केल्याने बिथरला Pakistan? काय घडलं? | Chandrashekhar Nene..
०८ मे २०२५
एकीकडून भारतीय लष्कर तर दुसरीकडून बलूचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तान विरोधात मैदानात उतरल्याने पाकिस्तानची पुरेपूर कोंडी झाली आहे #BLA #BalochistanLiberationArmy #IndianArmy #India #Pakistan #OperationSindoor #BLAarmy #Pashtoon #Pahalgam #PahalgamAttack ..
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra ..
Operation Sindoor नंतर पाकिस्तानी लष्कराची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय लष्कराच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?..
७ मे २०२५ – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंधूर’ने इतिहास रचला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एकाच वेळी झालेला अचूक हवाई हल्ला हे केवळ लष्करी यश नव्हे, तर भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतीक ठरलं. पण या यशामागे होते एक अदृश्य नेतृत्व ..
०७ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरची A to Z माहिती! खु्द्द पाकिस्ताननेच दिला पुरावा! नऊ हल्ले ७० जण धाडले यमसदनी : पाकिस्तानात काय घडतयं? जाणून घ्या संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... #OperationSindoor #India #Bharat #Pakistan ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, जेथे जेथे दहशतवाद असेल; तेथे तेथे त्याच्या मुळावर असाच घाव घातला जाईल. पाकिस्तानसोबच चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रास संबोधित करून ‘ऑपरेशन सिंदूर’चा पराक्रम देशातील माता – भगिनींना समर्पित केला...
विद्यार्थिनी असो, नोकरदार महिला अथवा गृहिणी, त्यांच्या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, वाढत्या ताणतणावामुळे आणि आहार-विहाराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. तेव्हा, या समस्यांचे स्वरुप, लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख.....
पाकिस्तानने भारतासोबत शास्त्रसंधी केल्याचे नाटक करत अवघ्या काही तासानंतर परत युद्धाचे वातावरण निर्माण केले. भारताने ‘ऑपरेशन सिंधू’मध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी तर ३५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. भारताने फक्त पाकच्या सीमेजवळच्या लष्करी तळांवर नाही तर पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय रावळपिंडीपर्यंत कारवाई केली, अशी माहिती रविवार दि. ११ मे रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत भारतीय सैनदलांनी दिली...
राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार ..
कोण डोनाल्ड ट्रम्प? मी त्यांना राजकारणी मानत नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सोमवार, १२ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत आणि पाकिस्तान युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती केली. यावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली...