लोकसभेच्या अंतिम टप्प्यात सकाळी ९ पर्यंत 'इतकं' मतदान!
20-May-2024
Total Views | 16
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजतापासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यात एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. दरम्यान, या मतदारसंघांत सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :