२२ जानेवारी २०२४
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ..
२१ जानेवारी २०२४
मला आजही त्या तिन्ही कारसेवा अगदी स्पष्टपणे आठवतात. (‘कारसेवा’ हाच शब्द प्रचलित झाल्याने तोच वापरतोय. प्रत्यक्षात ती होती ‘करसेवा.’ पवित्र कार्याला आपले हात लागणे, हा त्याचा अर्थ). पहिली कारसेवा दि. 30 ऑक्टोबर, 1990ची, दुसरी दि. 6 डिसेंबर, 1992ची ..
शतकांच्या लढ्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाचा क्षण अनुभवण्याचे भाग्य मला लाभत आहे, यातच माझे जीवन धन्य झाले. हा सोहळा अनुभवणं हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असून, हे स्वप्न आता साकार होत आहे. यापुढील काळात दिवाळी, ..
श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले भव्य मंदिर हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. कोट्यवधी भारतीयांच्या भक्तीचे, शक्तीचे हे प्रतीक अयोध्येत साकारत असताना, आपल्या देशाचीही वाटचाल विकासाकडे गतीने होत आहे. म्हणूनच श्रीराम मंदिर ते विकसित भारत ही वाटचाल ..
कौसल्येच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रकट झाला. त्या भाग्यनिधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, 'पुत्र, पुत्र!' वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरिता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू ..
अयोध्येच्या परमपावन क्षेत्री श्रीराम जन्मभूमीवर नव्याने साकार झालेल्या भव्य, दिव्य अशा मंदिरामध्ये रामललाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार्या आजच्या सौभाग्य दिनी अयोध्येसह सार्या देशभर गुढीपाडवा व दिवाळीचा संयुक्त उत्सव साजरा होत आहे. नव्या ..
स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९८३ ते २०१९ या काळात झालेले रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन ही एक विलक्षण घटना होती. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एवढे दीर्घ, संघटित व सूत्रबद्ध, सुनियोजित प्रयत्न एवढ्या व्यापक प्रमाणावर यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. ..
रामायणात महाभारताचा, महाभारतातील पात्रांचा किंवा महाभारतातील युद्धाचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही. पण, महाभारतात मात्र रामायणाचा, रामायणातील पात्रांचा, वाल्मिकींचा, रामायणातील संवादांचा, रामायणातील दाखल्यांचा वारंवार उल्लेख येतो. अरण्यक पर्वात भीम ..
पौष शुद्ध द्वादशीला सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलला पुन्हा आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत. हिंदू जनमानसाला हतोत्साहित करण्यासाठीच अयोध्या, मथुरा आणि काशिविश्वनाथ या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची विधर्मी आक्रमकांनी ..
२४ एप्रिल २०२५
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी ..
२३ एप्रिल २०२५
Kashmir Terrorist पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न ..
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी ..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
१७ एप्रिल २०२५
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
( planned terrorist attack ) जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल 26 हिंदू पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला. अशा प्रकारे सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचे दहशतवाद्यांचे हे मनसुबे सर्वस्वी दुर्दैवीच. पण, हा पद्धतशीरपणे घडवून आणलेला एक नियोजित दहशतवादी हल्ला होता, याचे एक एक करून पुरावे समोर येत आहेत...
( USA President Trump and Federal Reserve Chairman turned into Powell policy war ) अमेरिका आणि चीन यांच्यातील शीतयुद्धात आता अमेरिकेतील आर्थिक गृहयुद्धाची भर पडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांचे रुपांतर आता धोरणात्मक युद्धामध्ये झाले आहे...
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत (white colored leopard)...
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी भारताला कंबर कसावी लागेल...
Modi government पहलगामच्या पाकिस्तानपुरस्कृत इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतपर भारताने पाकला तडाखा देऊन सिंधू जलकरार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. यामुळे पाकला प्रामुख्याने सिंचनासह अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे...
Kashmir Terrorist पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी भारताला कंबर कसावी लागेल...
train attack त्तर प्रदेशातील लखनऊमधील रेल्वे ट्रॅकला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना आठवड्यातून दुसऱ्यांदा घडली असल्याचे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यावेळी बक्कस-उत्रेथिया रेल्वे ठाणेदरम्यान डाउन लाईनवर रेल्वेलाईनवर एक मोठा लोखंडी दरवाजा ठेवण्यात आला होता, ज्यात अवजड वाहनामुळे अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला आढळले की पँड्रोल क्लिपही अवजड वाहनासोबत गायब करण्यात आली होती...
मूत्यूद्वारातून अमृततत्त्वाकडे दृष्टी ठेवणारे, मृत्यूच्या क्षणावर एखाद्या कुशल घोडेस्वाराप्रमाणे स्वार होऊन बैठक लावू शकतात. परंतु, त्याकरिता सतत अभ्यासाची व अनासक्तीची आवश्यकता आहे. शरीराला राख फासून जंगलात जाण असा अर्थ मुळीच नाही. जंगलात जाऊनसुद्धा आम्ही आसक्त राहू शकतो आणि समाजात राहूनसुद्धा सर्व..