धारावी पुनर्वसन प्रकल्प! पात्र-अपात्र लोकांचं सर्वेक्षण सुरू होणार; सोमय्यांची माहिती

    06-Feb-2024
Total Views | 56

Kirit Somaiya


मुंबई :
बहुचर्चित असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र-अपात्र लोकांचे सर्वेक्षण आता सुरू होत असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र परीवारांना धारावीमध्येच घरं मिळणार आहेत. तर अपात्र परिवारांचे देखील पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुंबईमधील १ डझन जागांची, जमिनींची चाचपणी सुरू केली आहे. यातील काही जमिनी केंद्र सरकार, राज्यसरकार, मुंबई महापालिका, मीठागर तर काही रेल्वेच्या आहेत," अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय एका ठिकाणी ५ ते १० हजार परिवारांचे पुनर्वसन व्हावं. सगळ्याचं पुनर्वसन व्हावं, अशी विनंती राज्य सरकारकडे केली असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.



अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121