१७ एप्रिल २०२५
देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात ..
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'..
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट! महापालिकेत एकत्र येणार?..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून उद्यापासून विमान सेवेला प्रारंभ होईल...
१५ एप्रिल २०२५
“उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या” या त्रिसूत्रीसह मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वेकडून महराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जात असून विशेषतः मुंबई उपनगरीय ..
लंडनच्या ऑयस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे. लंडनचे ऑयस्टर कार्ड नेमकं कस वापरात येत? मुंबई वन कार्डमुळे ..
ST कर्मचाऱ्यांना दिलासा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा | MahaMTB..
खासदार विशाल पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे योगदान तुम्हाला ठाऊक आहे का..
नारायण राणे कुटुंब उद्धव ठाकरेंचा बदला घेणार? Maha MTB..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
Murshidabad case वक्फ सुधारित कायद्यावरून झालेल्या हिंसाचारातील समसेरगंज परिसरातील जाफराबादेतील जमावाने हरोगोविंद दास वय वर्षे (७०) आणि त्यांचा मुलगा चंदन वय वर्षे (४०) यांची हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्याचे नाव जियाउल शेख असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनवरून त्याची घटनास्थळी उपस्थिति सिद्ध झाली आहे...
Khalistani terrorists कॅनडामध्ये व्हँकुव्हरमधील एका प्रसिद्ध असणाऱ्या गुरूद्वारावर काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याच रात्री गुरूद्वारावर भारता विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. व्हँकुव्हरच्या एका हिंदू मंदिरांच्या भिंतींवर भडखाऊ घोषणा नमूद करण्यात आल्या होत्या. आरोप आहे की, काही दिवसांआधी गुरूद्वारावर खलिस्तान्यांनी नगर किर्तनात सामिल होऊ दिले गेले नाही, यानंतर ही घटना घडली आहे...
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी आहे. फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' हे तीन चित्रपट अधिकृत निवडीस पात्र ठरले आहेत, तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची खास निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय घोषणेची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली...
मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत अनुराग कश्यप यांनी ‘फुले’ या चित्रपटाविषयी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदीत म्हटलं, “कमाई कमी असेल तर खर्च रोखा, आणि माहिती कमी असेल तर शब्द रोखा अनुराग कश्यप, तुमचं ना ज्ञान आहे ना कमाई. ब्राह्मणांच्या परंपरेला तुम्ही एक इंचही गालबोट लावू शकत नाही.”..
अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळामध्ये व्यापारयुद्धाचा शंखनाद केला. याचा त्रास जगातील अनेक देशांना सहन करावा लागणार अशी शक्याता निर्माण झाली असताना, ट्रम्प यांनी धोरणीपणे फक्त चीनला वगळत इतर देशांना मात्र 90 दिवसांची सूट दिली. यामुळे बायडन यांच्या काळात जगाच्या सत्ताकेंद्रापासून काहीसे दूर गेलेल्या अमेरिकेला, पुन्हा एकदा जगाच्या केंद्रस्थानी आणण्यात ट्रम्प यशस्वी ठरले. मात्र, यासाठी चीनला मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे चीनच्या व्यापारी महत्त्वाकांक्षेला लगाम लागत असताना, भारताला ..
नाशिकमधील ज्येष्ठ स्वयंसेवक अशोक अमृतकर यांचे वयाच्या 71व्या वर्षी दि. 11 एप्रिल रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख.....
नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक वारसा दिना’निमित्ताने मुंबईच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणार्या ‘वारसा मुंबईचा’ या पुस्तकाचा घेतलेला हा कानोसा.....
Children's drama भाषा या विषयावरून सध्या अनेक मतप्रवाह समोर येत आहेत. मातृभाषेतून शिक्षण ते प्रांतिक अस्मिता असे अनेक कंगोरे या मुद्द्याला आहेतच. पण, भाषा ही समाजाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी असल्याने नाटकामध्येही अशा अनेक पैलूंचा विचार करणे क्रमप्राप्तच. बालरंगभूमीवर भाषेचा हा मुद्दा कसा प्रभाव टाकतो, याचा घेतलेला आढावा.....