कट्टरपंथींच्या भितीपोटी विधवा महिलेला करावे लागले पलायन

थोरल्या मुलीचे दोनदा झाले होते अपहरण

    19-Dec-2024
Total Views | 106

Untitled
 
लखमापूर : उत्तर प्रदेशातून लखमापूर येथील एका गावातील विधवा महिलेने भीतीपोटी आपले राहते घर सोडून पलायन करावे लागल्याची घटना घडली आहे. तिने त्या पोस्टरवर कट्टरपंथींमुळे त्रास होत असून मला नाविलाजाने घर सोडायचे आहे. हे घर विक्रीसाठी असल्याचे डीएमकडे तक्रार केली होती. यावेळी काही कट्टरपंथींनी तिच्या मोठ्या मुलीचे एक दोनदा नाहीतर तब्बल तीन वेळा अपहरण केले आणि लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून तिला धमकीही देण्यात आली आहे.
 
यादरम्यान डीएमने दिलेल्या एका तक्रारीत असे लिहिले की, "कट्टरपंथीबहुल असलेल्या गावात एकच हिंदू कुटुंब आहे. एप्रिल २०२४ मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. पीडित विधवा महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचा विवाह झाला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. माजी प्रधान घुरे यांचा नातू मोहम्मद इम्रान याने पीडित विधवा महिलेच्या थोरल्या युवतीचे अपहरण केले. तर याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेत इम्रान पुन्हा एकदा त्यांच्यासोबत पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेत इम्रानवर गुन्हा दाखल केला आहे. "
 
दरम्यान संबंधित प्रकरणात महिलेने आरोप केला की, कट्टरपंथींनी पीडित महिलेच्या लहान मुलालाही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121