१२ एप्रिल २०२५
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक ..
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB..
उध्दव ठाकरे आणि इम्तियाज जलील भेट! पडद्यामागे काय शिजतंय?..
#NMDPL #DRP #Devendrafadnavis धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीचे मॅपिंग जवळपास पूर्ण झालं आहे. एक लाख घरांना क्रमांक देण्यात आले आहे. इतकंच नाहीतर धारावीतील रहिवाशांच्या प्रचंड सहभाग आणि उत्साहातुन धारावीतील सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त ..
प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे परदेशगमन होत असे. प्राचीन काळी व्यापार, धर्मप्रसार आणि शिक्षणाच्या निमित्ताने भारतातील व्यापारी, क्षत्रिय, बौद्ध भिक्खू देशाबाहेर पडले. आणि त्यांनी आपल्या सोबत नेला भारताचा सर्वात मौल्यवान ..
काळाच्या ओघात France मधील चलनी नोटा नामशेज झाल्या. या नोटांची विविधता, त्यांच्या मागचा इतिहास आपल्याला सांगत आहेत संशोधक Rukmini Dahanukar आपल्या ' Beyond Face Value' या प्रदर्शनात...
तहव्वुर राणा भारतात परत आला! काय असेल पुढची प्रक्रिया? काय आहे राणाचा इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून..
खेळण्यांचं प्रलोभन, बलात्कार आणि हत्या! मुंब्र्यात काय घडलं?..
०९ एप्रिल २०२५
मराठी रंगभूमीवर नव्या विषयांची मांडणी करणारे ‘चक्र’ हे नाटक आणि त्याचे प्रमुख कलाकार तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत खास मुलाखतीच्या माध्यमातून! प्रमोद पवार यांच्याशी मनमोकळा संवाद, ‘चक्र’ नाटकाच्या संकल्पनेपासून रंगमंचावरच्या अनुभवापर्यंतचा प्रवास, ..
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलार मामा फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कुलस्वामिनी श्री. भैरी भवानी चैत्र नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. नऊ दिवस चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या हस्ते नवचंडी यज्ञ संपन्न! तर अनेक राजकीय नेते मंडळींनी मनोभावे घेतले देवीचे दर्शन!..
बाबासाहेब उत्तम प्रशासक होते. त्यांनी विकासाचा पाया रचला. त्यामुळे बाबासाहेब हे आमचे राष्ट्रपुरूष आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ एप्रिल रोजी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिनी चैत्यभूमी येथे अभिवादन केले...
(Murshidabad Violence) पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्यावरुन सुरु झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत दीडशे जणांना अटक केली आहे. दंगलग्रस्त भागांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) पाच पथके तैनात करण्यात आली होती. या बीएसएफच्या जवानांवर दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्याची माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिली...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात साजरी होत असताना, मुंबईतील एल्फिन्स्टन विभागातील ‘समता क्रीडा मंडळ’ या सामाजिक संस्थेने यावर्षीही आपल्या परंपरेला साजेसे आयोजन करत, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. ‘बाबासाहेबांना डोक्यावर न घेता, त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या,’ हा प्रभावी संदेश यावर्षीच्या कार्यक्रमांतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला...
Dr. Ambedkar Chowk Vikas Sangh Kurla बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. 14 एप्रिल रोजी, कुर्ला परिसरात एक भव्य उत्सव साजरा होतो. सुरुवातीपासून या उत्सवाचे प्रमुख आयोजक असलेल्या ‘डॉ. आंबेडकर चौक विकास संघा’ची स्थापना 1962 मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत या संघाने या उत्सवाचे उत्तम आयोजन केले आहे. सुरुवातीला पारंपरिक लेझीम, बँड पथक आणि बैलगाड्यांवर सजवलेल्या झांक्यांद्वारे मिरवणूक काढली जायची. या झांक्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषा..
Dr. Manisha Anaskar Bankar आधुनिक जीवनशैली आधारित आजारांवर आयुर्वेद चिकित्साआधारे उपचार करत, महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देणार्या डॉ. मनीषा अनासकर बनकर यांच्याविषयी.....
(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे...
social welfare work of Laxmanrao Mankar Memorial Foundation विदर्भातील सात जिल्ह्यांत गेली 29 वर्षे शिक्षणासह आरोग्य, रोजगाराचा वसा घेऊन कार्यरत असलेली संस्था म्हणून ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था’ परिचित आहे. विदर्भापलीकडे जात संपूर्ण महाराष्ट्रात अंत्योदयातून समाजोन्नती साधण्यासाठीच्या व्यापक चळवळीचा शुभारंभ आणि एक अनोखा पुरस्कार सोहळा आज दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता, मुंबईतील पु. ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते ..