१५ एप्रिल २०२५
“उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या” या त्रिसूत्रीसह मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वेकडून महराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जात असून विशेषतः मुंबई उपनगरीय ..
लंडनच्या ऑयस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे. लंडनचे ऑयस्टर कार्ड नेमकं कस वापरात येत? मुंबई वन कार्डमुळे ..
ST कर्मचाऱ्यांना दिलासा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा | MahaMTB..
खासदार विशाल पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे योगदान तुम्हाला ठाऊक आहे का..
नारायण राणे कुटुंब उद्धव ठाकरेंचा बदला घेणार? Maha MTB..
किसनसिंग राजपुत ज्या स्वयंसेवकाचे पं. नेहरुंनी केले होते तोंडभरून कौतुक; प. पू. डॉ. हेडगेवार यांनी शाबासकी म्हणून दिला चांदीचा पेला..
Jallianwala Bagh हत्याकांडाच्या विरोधात British सरकारशी दोन हात करणाऱ्या C. Sankaran Nair यांची खरी Story!..
१२ एप्रिल २०२५
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक ..
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB..
१६ एप्रिल २०२५
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
temple of the Virgin Mary on Mount Matang Malaysia मलेशिया हा आग्नेय आशियातील एक महत्त्वाचा देश. 13 राज्ये आणि तीन संघीय प्रदेशांनी बनलेल्या या देशाची राजधानी आहे क्वालालंपूर. अशा या मलेशियामध्ये विविध संस्कृती आणि लोकसमुदाय आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मलय, चिनी आणि भारतीय वंशांच्या नागरिकांचा समावेश हा महत्त्वपूर्ण आहे. मलेशियामध्ये मुस्लीम, बौद्ध, हिंदू, ख्रिश्चन आणि इतर जातीधर्मीय लोकही वास्तव्यास आहेत. तसेच या देशात विविध प्रादेशिक आणि सांस्कृतिक परंपरांचे मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. असा ..
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला...
Dr. Kalashri Barve साधारणत: कलाकार हाच कलेची निवड करत असतो, पण कलेनेच ज्यांची निवड केली आहे, अशा डॉ.कलाश्री बर्वे यांच्याविषयी.....
(Murshidabad Violence) वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. याबाबतच प्राथमिक चौकशी अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असून त्यांना स्थानिक नेत्यांची मदत मिळाल्याचे समोर आले आहे. पुढे हेच घुसखोर नियंत्रणाबाहेर गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होत गेली...
Man Place in Creation सृष्टीतील मानवाचे स्थान यावर आजही शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. मात्र, या विचारामध्ये भारतीय आणि पाश्चात्य असे दोन प्रवाह दिसतात. पाश्चात्य विचारांमध्ये मानवकेंद्रित विश्वाची संकल्पना असल्याने, तोच विचार त्यांच्या संशोधनात आणि नंतरच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये दिसतो, तर भारतीय विचार याहून भिन्न संकल्पनेवर आचरण करतो. त्याविषयीचे चिंतन.....
US President Donald Trump decision to hold $2.2 billion in funding from Harvard University अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स येथील एक नावाजलेले जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून हार्वर्ड विद्यापीठ ओळखले जाते. हार्वर्ड विद्यापीठात देश-विदेशातून उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्यांची संख्याही लक्षणीय. एमबीए, विधि, वैद्यक, सरकारी धोरण, विज्ञान, अभियांत्रिकी असे टॉप कोर्सेस इथे शिकवले जातात. म्हणूनच या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क ..
anti-constitutionalist stalin तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेने मंजूर केलेली दहा विधेयके रोखून धरली होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने राज्यपालांसह अगदी राष्ट्रपतींनाही विधेयकावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची कालमर्यादा ठरवून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा केंद्र सरकारवर आसूड ओढण्याचा अहंकार अधिकच दुणावला. म्हणूनच केंद्र-राज्य संबंध अधिक बळकट करण्याच्या, त्या संबंधाच्या अभ्यासाच्या नावाखाली त्रिसदस्यीय ..
स्वत:ला बांगलादेशचे जणू कर्तेधर्तेच समजून वावरणार्या मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना भारताने नुकताच एक जोरदार झटका दिला. चीन दौर्यावर असताना ईशान्य भारताला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, भारताने ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द करुन, बांगलादेशचे नाक दाबले. या निर्णयाचा बांगलादेशच्या व्यापारावर निश्चितच विपरीत परिणाम होईल. पण, यानंतर तरी वाचाळवीर मोहम्मद युनूस स्वत:च्या जिभेबरोबरच इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या अरेरावीला लगाम घालणार का, हाच खरा प्रश्न.....