०९ एप्रिल २०२५
मराठी रंगभूमीवर नव्या विषयांची मांडणी करणारे ‘चक्र’ हे नाटक आणि त्याचे प्रमुख कलाकार तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत खास मुलाखतीच्या माध्यमातून! प्रमोद पवार यांच्याशी मनमोकळा संवाद, ‘चक्र’ नाटकाच्या संकल्पनेपासून रंगमंचावरच्या अनुभवापर्यंतचा प्रवास, ..
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!..
नेमकं काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य? #Marketingfirm #Kerala #HumanRights #Harassment #workplace #KeralaCrime #kochi #Viralvideo #ModernSlavery #KeralaScandal..
मल्हारी मार्तंडास मल्लू खान म्हणणे म्हणजे; समाजाची दिशाभूल करण्यासाठी रचलेला एक असफल प्रयत्नच #Jejuri #Khandoba #Malhari #Martand #Pune #MalluKhan #AjmatKhan #Hindu #Islam #News #MahaMTB..
अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरै! जुन्या वादाचा नवा अंक..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लादण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्रीबोय बाजारात प्रतिकूलता तयार होणार असली तरी त्यातच भारतासाठी मोठ्या संधी दडलेल्या आहेत याचाच आढावा घेण्यासाठी माजी ..
काँग्रेसच्या अधोगतीला कोण कारणीभूत..
शेजारील राष्ट्रांना सोबत घेऊन भारत चीनला शह देणार का? काय असेल मोदींनी उपस्थिती दर्शविलेल्या BIMSTEC Summit ची फलश्रुति..
३१ मार्च २०२५
फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत...
देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये Ugadi या सणाचं नेमकं वेगळेपण कशात आहे? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ..
Muhammad Yunus यांना सत्तासूत्रे हाती येताच विसर पडला. त्यांनी बांगलादेशच्या इतिहासापासून ते परराष्ट्र संबंधांपर्यंत घड्याळाचे काटे उलटेच फिरवण्याचा जणू चंग बांधलेला दिसतो. म्हणूनच चीनच्या दौर्यावर असताना, “भारतातील सप्तभगिनींचा प्रदेश हा भूवेष्ठित असून, आम्हीच समुद्राचे संरक्षक आहोत,” असा मोठेपणा मिरवत, युनूस यांनी चीनला या भागात जणू घुसखोरीचे खुले आमंत्रणच दिले. एवढेच नाही, तर भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडणार्या सिलिगुडी कॉरिडोरनजीक बांगलादेशच्या सीमेवरील लालमोनिरहाट येथे चीनला हवाईतळ उभारणीसाठीही ..
Aditya Thackeray गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता,’ अशी सध्या उबाठा गटाची स्थिती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बुडत्या पक्षाला आधार देण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंकडे (युवा नेतृत्व म्हणून) होती. पण, त्यांना ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना पक्ष. तरीदेखील 2029 साली आदित्य मुख्यमंत्री होतील, असे भाकित माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले. बहुधा सनसनाटी विधान करून माध्यमांचे ध्यान स्वतःकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पण, तो फुसका बार निघाला. त्यांच्या विधानाची ना माध्यमा..
Congress सलग तीन लोकसभा निवडणुका आणि कित्येक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करल्यानंतरही, काँग्रेसने पक्षसंघटनेत बदलांना प्राधान्य दिले नाहीच. आताही अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात आत्मचिंतनाच्या नावाखाली राजकीय आगपाखड करण्यातच बहुतांश नेत्यांनी धन्यता मानली. त्यामुळे काँग्रेसचे हे अधिवेशन म्हणजे नुसते बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरण्याचीच शक्यता अधिक!..
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स क्षेत्रातील वृद्धीने या क्षेत्राला चालना दिली आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिक व्यापारयुद्धाच्या छायेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासनीतीचाच हा सकारात्मक परिणाम सर्वस्वी सुखावणारा असा... नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामा..
Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..
Narendra Mann मुंबईतील २६ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे. त्याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा वापर करत संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी वकील नरेंद्र मान यांनी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे...
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला', 'देवमाणूस', 'रानबाजार', 'अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तिने येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत...
बांग्लादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी ईशान्य भारताची कोंडी करण्याच्या वल्गना करताच भारताने आता त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारताने आता बांग्लादेशला व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील भारतीय किनारा वापरण्याची परवानगी दिली होती..