१२ एप्रिल २०२५
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक ..
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB..
उध्दव ठाकरे आणि इम्तियाज जलील भेट! पडद्यामागे काय शिजतंय?..
#NMDPL #DRP #Devendrafadnavis धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीचे मॅपिंग जवळपास पूर्ण झालं आहे. एक लाख घरांना क्रमांक देण्यात आले आहे. इतकंच नाहीतर धारावीतील रहिवाशांच्या प्रचंड सहभाग आणि उत्साहातुन धारावीतील सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त ..
प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे परदेशगमन होत असे. प्राचीन काळी व्यापार, धर्मप्रसार आणि शिक्षणाच्या निमित्ताने भारतातील व्यापारी, क्षत्रिय, बौद्ध भिक्खू देशाबाहेर पडले. आणि त्यांनी आपल्या सोबत नेला भारताचा सर्वात मौल्यवान ..
काळाच्या ओघात France मधील चलनी नोटा नामशेज झाल्या. या नोटांची विविधता, त्यांच्या मागचा इतिहास आपल्याला सांगत आहेत संशोधक Rukmini Dahanukar आपल्या ' Beyond Face Value' या प्रदर्शनात...
तहव्वुर राणा भारतात परत आला! काय असेल पुढची प्रक्रिया? काय आहे राणाचा इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून..
खेळण्यांचं प्रलोभन, बलात्कार आणि हत्या! मुंब्र्यात काय घडलं?..
०९ एप्रिल २०२५
मराठी रंगभूमीवर नव्या विषयांची मांडणी करणारे ‘चक्र’ हे नाटक आणि त्याचे प्रमुख कलाकार तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत खास मुलाखतीच्या माध्यमातून! प्रमोद पवार यांच्याशी मनमोकळा संवाद, ‘चक्र’ नाटकाच्या संकल्पनेपासून रंगमंचावरच्या अनुभवापर्यंतचा प्रवास, ..
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये धर्मांतराचा पोलिसांनी १० एप्रिल २०२५ रोजी पर्दाफाश केला आहे. नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवत हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतराचे रॅकेट समोर आले. धर्मांतराची क्रिया सुरू असलेल्या घरात ३० हून अधिक पुरुष आणि महिला जमल्याची माहिती आहे. पोलिसांनी सुरू असणाऱ्या धर्मांतराचा प्रकार सुरू असणाऱ्या घराचे मालक गुलाबचंद आणि त्याची पत्नी बंदेयी यांना अटक करण्यात आली आहे...
( Only Roman Catholics will get house bandra ) महाराष्ट्रात धार्मिक अतिक्रमणांचे प्रकार वाढत असताना आता वांद्य्रातील एका सोसायटीने “येथे केवळ ‘रोमन कॅथलिकां’नाच घर मिळेल,” असे फर्मान सोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात पीडितांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी कठोर शब्दांत कानउघाडणी केली...
आपल्या सर्वांनाच ऑनलाईन पैसे भरताना अडचण येत आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय युपीआय धारकांना शनिवारी जोरदार फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय सवेमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या उद्भवली आहे...
Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न..
रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते...
छत्रपती शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. तर देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते...
( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे...
छत्रपती शिवराय नसते तर तुम्ही आम्ही कुणीच इथे नसतो. म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते...