१७ एप्रिल २०२५
देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात ..
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'..
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट! महापालिकेत एकत्र येणार?..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून उद्यापासून विमान सेवेला प्रारंभ होईल...
१५ एप्रिल २०२५
“उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या” या त्रिसूत्रीसह मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वेकडून महराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जात असून विशेषतः मुंबई उपनगरीय ..
लंडनच्या ऑयस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे. लंडनचे ऑयस्टर कार्ड नेमकं कस वापरात येत? मुंबई वन कार्डमुळे ..
ST कर्मचाऱ्यांना दिलासा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा | MahaMTB..
खासदार विशाल पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे योगदान तुम्हाला ठाऊक आहे का..
नारायण राणे कुटुंब उद्धव ठाकरेंचा बदला घेणार? Maha MTB..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
Employment generation target for developed India ‘विकसित भारता’चे ध्येय साध्य करण्यासाठी, पुढील दहा वर्षे भारताला किमान दरवर्षी 80 लाख रोजगार निर्माण करावे लागतील, असे नागेश्वरन यांनी नमूद केले. जागतिक उत्पादन केंद्र म्हणून पुढे येत असलेल्या भारतात, त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम यापूर्वीच केंद्र सरकारने केले आहे...
Wakhan A geopolitical battleground अफगाणिस्तानातील वाखान या भागामध्ये व्यापारी उद्देशाने चीन आपली पकड मजबूत करत आहे. अर्थात, यामुळे मध्य आशियामध्ये प्रवेश करणे चीनला सहज साध्य होईल. याच भागाबाबत भारत, अमेरिका आणि रशिया या जगातील शक्तींचे हितही लपले आहे. त्यामुळे सध्या वाखान प्रांताला भू-राजकीय रणभूमीचे स्वरूप आले आहे...
Ghanshyam Bhapkar मुंबई विमानतळालगतच्या चांदिवली येथील झोपडपट्टीत वास्तव्यास राहणार्या लोकांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, या हेतूने झोपडपट्टी चळवळ सुरू करणार्या घनश्याम भपकार यांच्याविषयी.....
Bangladesh And Pakistan भारतविरोधी मोहिमेत पाकिस्तानचे घेतलेले सहकार्य, बांगलादेशातील देशभक्त नागरिकांना रुचणार नाही, याचा अंदाज युनूस सरकारला आहे. त्यामुळेच काहीही झाले, तरी पाकिस्तानपुढे नमते घेणार नाही, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजेच युनूस यांनी केलेली मागणी. थोडक्यात, सांगायचे तर बांगलादेशी नागरिकांना पुन्हा एकदा मूर्ख बनवण्याचा मोहम्मद युनूस यांचा हा डाव. त्यामुळे बांगलादेशींना भानावर येणे गरजेचे, अन्यथा जोवर निवडणुका होत नाहीत, तोवर युनूस यांची निरनिराळ्या अस्मितांची बनवाबनवी सुरूच राहणार, ..
Congress “आम्ही सर्व धर्मांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या कृतींचा आदर करतो. संबंधितांवर कारवाई करणार आहोत,” असे कर्नाटक सरकारने म्हटले. तरीही प्रत्यक्षात मात्र हिंदूंची मुस्कटदाबी सुरूच आहे. ‘सीईटी’ परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला. मात्र, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला 15 मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले...
मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी असलेल्या 'जागतिक वसुंधरा दिना'च्या निमित्ताने वसुंधरा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे (world earth day). २२ एप्रिल ते १ मे या कालावधीत स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पाण्याचा पुनर्वापर, हरित उर्जा आणि रिड्यूस-रियूज-रिसायकल यांचा अंगीकार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (world earth day)..
Wakf Act ‘वक्फ सुधारणा कायद्या’विरोधात एकीकडे विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरु आहे, तर दुसरीकडे धर्मांधांकडून रस्त्यावर उतरुन शक्तिप्रदर्शनातून सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्नही जोरात आहेत. एकूणच ‘वक्फ सुधारणा कायद्या’वरुन देशात गोंधळ निर्माण करण्याचे जे राजकीय षड्यंत्र आहे, ते उधळून लावायलाच हवे...
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती सरकारच्या धोरणांमुळेच हे शक्य झाले...