विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचे सावट

पोलिसांच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

    21-Oct-2024
Total Views | 40
 
Naxalites
 
गडचिरोली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांविरोधात कारवाईची मोठी मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले आहेत. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील असून सोमवारी पोलिसांच्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार मारले गेले आहेत. याबाबत एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. याप्रकरणात अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगड येथील नारायणपूर येथील सीमेला लागून असलेल्या भागात ही चकमक झाल्याची माहिती आहे.
 
याप्रकरणी आता अधिकाऱ्याने सांगितले की, गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो टीम आणि सीआरपीएफच्या टीमने ही कारवाई केली आहे. सी-६० कमांडो आणि राखीव पोलीस दल म्हणजेच आरपीएफ यांनी गडचिरोली येथील जंगलात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती असे सांगण्यात आले अशी माहिती देण्यात आली आहे.
 
या कारवाईत नक्षलवाद्यांशी ८ तास चाललेल्या चकमकीत ५ नक्षवलवादी ठार झाले आहेत. त्यापैकी आता यामध्ये ३ महिला नक्षलवादी आणि २ पुरूष नक्षलवादी होते. कमांडो टीम अजूनही संबंधित परिसरात शोध मोहिम राबवत आहे. यामध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121