शेतकऱ्यांसाठी खूष खबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ लवकरच

    30-Aug-2023
Total Views | 25
Farmer
 
 
 
शेतकऱ्यांसाठी खूष खबर !  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ लवकरच
 
 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( पीएम किसान योजना) ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. छोट्या, लघु, मध्यम शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना सुरू झाली होती.  याच अंतर्गत २४ नोव्हेंबर २०१९ ला सुरू झालेल्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण देशात होत आहे.
 
 
पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक ६००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.  ३ टप्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.याचाच १४ वा टप्पा म्हणून खात्यात रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेचा पुन्हा प्रारंभ होत आहे.  आर्थिक ताळेबंदी टाळण्यासाठी व शेतकी खर्चात थोडा दिलासा मिळण्यासाठी हे अर्थसहाय्य करण्यात येते.  यातून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसाय करण्यासाठी हे प्रोत्साहन दिले जाते.
 
 
पीएम किसान योजनेचा १४ व्या टप्प्याची रक्कम जमा होण्याची अंतिम मुदत मे २०२३ होती.  या योजनेचा अटी शर्तींची पूर्तता झालेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.  pmkisan.gov.in  या  संकेतस्थळावर यासंबंधीची अधिक माहिती प्राप्त करता येणार आहे.  १४ हेक्टर क्षेत्राहून कमी क्षेत्रफळाच्या शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशि‍दीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121