आरबीआयचे महत्वपूर्ण पाऊल

    10-Aug-2023
Total Views | 32
 
UPI Lite
 
 
 
आरबीआयचे महत्वपूर्ण पाऊल
 

मुंबई :   डिजिटल इंडिया या संकल्पनेला शासनाचा प्रयत्न गेले काही वर्षे सुरू आहे.कागदी करन्सी पेक्षा डिजिटल पेमेंट साठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रति देयक मर्यादा २०० रुपयेंवरून ५०० रुपये प्रस्ताव ठेवला आहे. आणि भविष्यातही डिजिटल पेमेंटस वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरबीआयने ठरवले आहेत.नुकतीच एमपीसी बैठकीचा निकाल गव्हर्नर शशिकांता दास यांनी घोषित केला.रेपो रेट तसाच ठेवण्याव्यतिरिक्त देखील डिजिटल पेमेंट सिस्टीमला वाव मिळावा यासाठी प्रयत्न म्हणून २०० चे लिमिट ५०० रुपये करण्यात आले आहे.
 
 
यामुळे छोट्या पेमेंटसाठी या सुविधेचा उपयोग होईल.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121