प्रियांका गांधी राजकीय पर्यटक : के. टी. रामाराव

    08-May-2023
Total Views | 141
telangana-brs-minister-ktr-slam-priyanka-gandhi-hyderabad-rally

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक असल्याचे तेलंगणाचे मंत्री व भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी म्हणटले आहे. प्रियांका गांधीची तेलंगणात सभा होणार आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे सर्वसमावेशक धोरण काँग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेस हे एक बूडते जहाज आहे. बेरोजगार राजकीय नेते तेलंगणाच्या युवकांना भडकावत आहेत, अशी टीका ही केटीआर यांनी केली.

केटीआर यांनी प्रियांका गांधी यांच्या हैदराबाद दौऱ्याला राजकीय पर्यटन असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'हैदराबाद हे जागतिक शहर आहे, जे दररोज लाखो पर्यटकांचे स्वागत करते. प्रियंका गांधींसारख्या राजकीय पर्यटकांचेही ते स्वागत करते. प्रियांका गांधी दि.८ मे रोजी हैदराबादच्या सरूरनगर भागात युवा संघर्ष सभेला संबोधित करणार आहेत आणि पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

तसेच केटीआर म्हणाले की, काँग्रेसने सत्तेत असताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले नाही आणि आता तेलंगणा सरकारला ज्ञान देत आहे, जे सातत्याने सर्व पॅरामीटर्सवर चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बुडणाऱ्या जहाजाने आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय पर्यटनाचे शैक्षणिक पर्यटनात रूपांतर करावे आणि बीआरएसकडून शिकावे असा सल्ला त्यांनी दिला.

अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121