०९ मे २०२५
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तिसऱ्या दणक्यात भारतीय शहरांवर पाकिस्तानतर्फे डागण्यात आलेले तुर्की बनावटीचे जवळपास ३०० ते ४०० ड्रोन आपल्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्र प्रणालीने नष्ट केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली. दरम्यान, ..
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी तयारीचा आढावा घेतला...
८ मे २०२५ रोजी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पठाणकोट, उधमपूर इ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या AWACS ..
( Pakistan gets big blow from World Bank ) भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जलकरारात सूत्रधार असण्यापलीकडे जागतिक बँकेची भूमिका नाही, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी सांगितले. त्यामुळे आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाणी वाटप करारावर ..
US Vice President JD Vance on india pakistan war..
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील बंडखोरांनीसुद्धा पाकिस्तानी सैन्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केलीय. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या बलुच लिबरेशन आर्मी ..
भारत-पाकिस्तान सीमेवरील जम्मू फ्रंटियरच्या सांबा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न बीएसएफने शुक्रवारी पहाटे उधळून लावला. या कारवाईत सात दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. बीएसएफने एका निवेदनाद्वारे या माहितीला दुजोरा दिला आहे. बीएसएफच्या ..
( Foreign Secretary Vikram Misri on Pakistan ) खोटेपणाची पाकिस्तानची परंपरा गेल्या ७५ वर्षांपासूनची आहे. आपल्या जन्मापासूनच म्हणजे १९४७ सालापासून पाक तेच करत आहे. दहशतवाद्यांचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करणे ही पाकची परंपरा असावी, अशा शब्दात भारताचे ..
सध्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आणि काही न्यूज चॅनेल्सवर अफवा पसरविल्या जात आहेत. की देशभरातील एटीएम सेवा बंद केल्या जातील, भारताकडे पुरेसा इंधन साठा नाही इ.. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली ..
जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
०८ मे २०२५
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
०७ मे २०२५
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
गुप्तहेरांच्या कथा या सगळ्यांनाच वाचायला आवडतात. त्यात साहस, शौर्य, बुद्धिमत्ता, समयसूचकता यांचा अनोखा संगम आढळतो. हे गुप्तहेरांचे फक्त देशाच्या रक्षणातच नव्हे, तर राष्ट्राच्या जडणघडणीतही त्यांचे योगदान अमूल्य असेच. कर्नल गोर्दियेव्हस्की याचे उत्तम उदाहरण ठरावा. त्याच्याच कथेचा आढावा.....
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा लागला. दुर्दैवाने राजकीय मजबुरीपोटी त्यावरही टीका करणारे बरेच ‘राज’कीय नेते आज दिसत आहेत...
अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी ’वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे भरभरून स्वागत करत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब असलेल्या या नाटकाचा अमेरिका दौरा सध्या जोरात सुरू असून, या दौर्यातील प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर भाष्य करणारे हे नाटक आजही प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट संवाद साधत असल्याचे यामुळे स्पष्ट होते...
प्रेम म्हणजे नुसतीच एक भावना नसते, ती एक निस्सीम आर्तता असते, एक समर्पण असते, जे कुणासाठी तरी स्वतःला हरवून देणं शिकवतं. या भावना मनोरंजन क्षेत्रात अनेकदा मांडल्या जातात, पण प्रत्येकवेळी त्या नव्या रूपात प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ’माझी प्रारतना’ हा चित्रपटही त्याच परंपरेतला एक तरल आणि भावनिक प्रवास आहे, ज्यात प्रेमाचं रूप वेगळं असलं, तरी त्याचा गाभा तोच निःस्वार्थ, निर्मळ आणि नितळ...
एका बाजूला युद्धसदृश परिस्थिती असताना, भारताने दुसर्या बाजूला बुद्धांचा विचारसुद्धा तितक्याच समर्थपणे जपला. व्हिएतनाममध्ये बुद्धांच्या विचारांचा केलेला पुनरुच्चार असो किंवा हाँगकाँग येथे स्थगित केलेला बुद्धांच्या अवशेषांचा लिलाव, यांमुळे पुन्हा एकदा भारताचा सम्यक विचार प्रस्थापित झाला आहे. सोमवार, दि. 12 मे रोजीच्या बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारतातील बुद्धस्मृतींच्या या चिरतरुण वारशाविषयी!..