कोकण रेल्वेने गाठला ५ हजार कोटींचा टप्पा!

    18-Oct-2023
Total Views | 75
 kokan railway

नवी मुंबई : ‘झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढत’ कोकण रेल्वे स्थापनेला ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वेने प्रथमच ५१५२.२३ कोटींचा महसुली उत्पन्न टप्पा गाढला आहे. २७८.९३ कोटी निव्वळ नफा मिळाला असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.

कोकण रेल्वेने ३३ वर्षांच्या समर्पित प्रवासास यावर्षी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. राष्ट्रीय सेवा आणि २५ वर्षे अखंड ऑपरेशन्स, हा क्षण साजरा करण्यासाठी ‘सिडको’च्या प्रदर्शन व ‘कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये ३३ व्या स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना अध्यक्ष गुफ्ता यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले.

गेल्या १२-१८ महिन्यांत, गोवा-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसल हिरवा झेंडा दाखवला. दि. २७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. दि. २६ मार्च रोजी नव्याने पूर्ण झालेल्या आयकॉनिक चिनाब पुलाची रेल्वे मंत्र्यांनी पाहणी केली, अशी माहिती गुफ्ता यांनी दिली.
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121