०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
WAVES 2025 भारतातील क्रिएटर्स इकॉनॉमीसाठी का महत्वाचा आहे? | MahaMTB..
पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला? | India Attack on Pakistan | war | MahaMTB..
Baloch Army आणि Indiaने एकत्र हल्ले केल्याने बिथरला Pakistan? काय घडलं? | Chandrashekhar Nene..
०८ मे २०२५
एकीकडून भारतीय लष्कर तर दुसरीकडून बलूचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तान विरोधात मैदानात उतरल्याने पाकिस्तानची पुरेपूर कोंडी झाली आहे #BLA #BalochistanLiberationArmy #IndianArmy #India #Pakistan #OperationSindoor #BLAarmy #Pashtoon #Pahalgam #PahalgamAttack ..
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra ..
Operation Sindoor नंतर पाकिस्तानी लष्कराची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय लष्कराच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?..
७ मे २०२५ – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंधूर’ने इतिहास रचला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एकाच वेळी झालेला अचूक हवाई हल्ला हे केवळ लष्करी यश नव्हे, तर भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतीक ठरलं. पण या यशामागे होते एक अदृश्य नेतृत्व ..
०७ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरची A to Z माहिती! खु्द्द पाकिस्ताननेच दिला पुरावा! नऊ हल्ले ७० जण धाडले यमसदनी : पाकिस्तानात काय घडतयं? जाणून घ्या संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... #OperationSindoor #India #Bharat #Pakistan ..
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी ’वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे भरभरून स्वागत करत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब असलेल्या या नाटकाचा अमेरिका दौरा सध्या जोरात सुरू असून, या दौर्यातील प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर भाष्य करणारे हे नाटक आजही प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट संवाद साधत असल्याचे यामुळे स्पष्ट होते...
प्रेम म्हणजे नुसतीच एक भावना नसते, ती एक निस्सीम आर्तता असते, एक समर्पण असते, जे कुणासाठी तरी स्वतःला हरवून देणं शिकवतं. या भावना मनोरंजन क्षेत्रात अनेकदा मांडल्या जातात, पण प्रत्येकवेळी त्या नव्या रूपात प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ’माझी प्रारतना’ हा चित्रपटही त्याच परंपरेतला एक तरल आणि भावनिक प्रवास आहे, ज्यात प्रेमाचं रूप वेगळं असलं, तरी त्याचा गाभा तोच निःस्वार्थ, निर्मळ आणि नितळ...
एका बाजूला युद्धसदृश परिस्थिती असताना, भारताने दुसर्या बाजूला बुद्धांचा विचारसुद्धा तितक्याच समर्थपणे जपला. व्हिएतनाममध्ये बुद्धांच्या विचारांचा केलेला पुनरुच्चार असो किंवा हाँगकाँग येथे स्थगित केलेला बुद्धांच्या अवशेषांचा लिलाव, यांमुळे पुन्हा एकदा भारताचा सम्यक विचार प्रस्थापित झाला आहे. सोमवार, दि. 12 मे रोजीच्या बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारतातील बुद्धस्मृतींच्या या चिरतरुण वारशाविषयी!..
राष्ट्रनिष्ठ पिढी उभी राहण्यासाठी सातत्याने लिखाण व समाज प्रबोधन करत मालेगाव व परिसराच्या विकासासाठी झटणार्या अॅड. शिशिर शिवाजीराव हिरे यांच्याविषयी.....
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तिसऱ्या दणक्यात भारतीय शहरांवर पाकिस्तानतर्फे डागण्यात आलेले तुर्की बनावटीचे जवळपास ३०० ते ४०० ड्रोन आपल्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्र प्रणालीने नष्ट केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण मंत्र्यांसह सैन्यदलप्रमुखांनी भारताच्या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे...