२८ मे २०२५
शहरातील गुलराज टॉवर ते वडोलगाव रस्त्याचे काम पुर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणुन शहर अभियंता संदिप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणी साठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे , गजानन शेळके , समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान ..
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे...
२६ मे २०२५
वरळीतील सासमीरा रोडवरील गुलिस्तान इमारतीच्या शेजारी असलेल्या सोसायटीच्या जागेवर बेकायदेशीररीत्या एका दर्ग्याचे अतिक्रमण करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि अतिक्रमणाच्या वाढत्या प्रयत्नांमुळे, वरळीतील भाजप कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर ..
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे...
२२ मे २०२५
धारावी पुनर्वसनासाठी मिठागर जमिनीचा वापर करण्यास काँग्रेसने केलेला विरोध हा निव्वळ राजकीय दुटप्पीपणाचा सर्वोत्तम नमुना आहे. सत्ता असताना हा पर्याय काँग्रेसनेच मांडला होता मात्र आज सत्तेपासून दूर असल्यामुळे काँग्रेस हा पर्याय नाकारत आहे. मुंबई काँग्रेसच्या ..
१९ मे २०२५
दहिसर पश्चिम परिसरातील गणपती पाटील झोपडपट्टी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. रविवार, दि. १८ मे रोजी दुपारी ४:३० वाजता राम नवल गुप्ता आणि हमीद शेख यांच्यात झालेल्या ..
१६ मे २०२५
“वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र ..
समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकारला सहयोग करत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श ..
११ मे २०२५
भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट ..
१० मे २०२५
ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना लोढा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या मुलांचा शिक्षण खर्च लोढा फाउंडेशन करणार आहे. ..
३१ मे २०२५
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवार, ३१ मे रोजी त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे...
(Colombia Withdraws Statement On Pak Casualties After India's Objections) भारत - पाकिस्तान संघर्ष सुरु असताना 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातील मृतांविषयी कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र कोलंबियाने आता यासंदर्भातील आपले विधान मागे घेतले आहे. शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे गेल्यानंतर कोलंबियाला उपरती झाल्याचे समजते आहे...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णपर्व. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे खर्या अर्थाने कायद्याचे राज्य भारतीयांना अनुभवायला मिळाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास’ या विशेष ग्रंथाचीही निर्मिती झाली. या ग्रंथाचे संपादन इतिहास अभ्यासक, ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’चे सदस्य प्रणव पाटील यांनी केले आहे. त्यानिमित्ताने या ..
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेमुळे लक्षणीय बदल झाला आहे. बांधकाम प्रक्रियेत रोबोटिक्सचा समावेश ही अशीच एक क्रांतिकारी प्रगती म्हणावी लागेल. रोबोटिक बांधकाम हे संरचना, नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्ये एक आदर्श बदल आहे. बांधकामात रोबोटचा वापर नवीन नाही, परंतु रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनमधील अलीकडील प्रगतीमुळे त्यांच्या क्षमता वाढल्या आहेत. रोबोटिक बांधकामात विटांचे बांधकाम आणि काँक्रीट ओतण्यापासून ते जटिल असेंब्लीपर्यंतच्या प्रयोगांचा समावेश होतो. पारंपरिक बांधकाम ..
मद्यपान, अमली पदार्थ, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपानाचे व्यसन अतिशय घातक आहे. दुर्दैवाने प्रतिष्ठेच्या गोंडस नावाखाली, नैराश्य घालविण्याच्या गोड गैरसमजातून, आपल्या देशातील अनेक लोक याच्या आहारी जात असून, बळीदेखील पडत आहेत. जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कार्यक्रमात तज्ज्ञांनी केलेली माहिती धक्कादायक तर आहेच, मात्र एक सजग भारतीय समाज म्हणून आपण याविरोधात लढलो नाही, तर भविष्यात आपल्याच घरातील लोक विशेषतः तरुणाई या विळख्यात अडकलेली दिसून येईल, हे विदारक सत्य नाकारता येत नाही. मध्यंतरी ..