११ मे २०२५
भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट ..
१० मे २०२५
ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना लोढा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या मुलांचा शिक्षण खर्च लोढा फाउंडेशन करणार आहे. ..
०९ मे २०२५
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे दादर चौपाटी बंद करण्यात आल्याची खोटी माहिती व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर पसरवल्या जात आहेत तर याबाबत मुंबई पोलिसांनी X च्या माध्यमातून सहास्पष्टीकरण दिले आहे...
०६ मे २०२५
(Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये ..
०५ मे २०२५
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्ती नियोजनाबद्दल जागरूकता आणि समज वाढवण्यासाठी ५ मे २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यावर माहितीपूर्ण ..
वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून ..
हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी, डोंबिवलीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ५० मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना 'नवरत्न' सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी दैनिक मुंबई तरुण भारतच्या पायाभूत सुविधा विभागाच्या विशेष प्रतिनिधी गायत्री श्रीगोंदेकर ..
धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसे जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या ..
०३ मे २०२५
बीकेसी भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाचे काम वेगात..
०२ मे २०२५
महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्रातील कंपन्या कमी आहेत. पण महाराष्ट्राला गेमिंग क्षेत्रातील राजधानी बनवण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
०८ मे २०२५
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
०७ मे २०२५
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री (सोमवार, १२ मे) ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अधिकृतरित्या बोलणार असल्याने ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
( Sahakar Bharati Women Self-Help Group Festival ) दि. १० आणि ११ मे २०२५ रोजी, पुणे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या स्वारगेट येथील "गणेश कला क्रीडा मंच" या प्रतिष्ठित ठिकाणी एक आगळा-वेगळा, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक उपक्रम पार पडला – सहकारभारती महिला बचतगट महोत्सव. हा महोत्सव केवळ उत्पादनांची विक्री किंवा प्रदर्शन नव्हे, तर हा एक सामाजिक परिवर्तनाचा, महिला सक्षमीकरणाचा आणि सहकार तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव होता...
( 287th Vasai Vijayotsav Din ) वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला...
(Air Marshal A. K. Bharti detail response to Pakistan aggression) भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओ यांनी आज १२ मे रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात असल्याचे म्हटले आहे. एअर मार्शल ए.के. भारती म्हणतात, "भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात आहे...
"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली..