पालिका शाळांमध्ये आता पौष्टिक नाश्ताही ; आदित्य ठाकरेंची घोषणा

    05-Mar-2022
Total Views | 53

Aditya Thackeray
 
मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या गोरगरीब कुंटुंबातील विद्यार्थ्यांना आता पौष्टिक नाश्त्याचे वाटपही केले जाणार आहे. पालिकेकडून विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजन दिले जाते. मात्र आता 'अक्षय चैतन्य' संस्थेच्या माध्यमातून भूकमुक्त मुंबई मोहिमेंतर्गत राबवण्यात येणारया 'बाल सुरक्षा आहार' या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासवर आणखी लक्ष केंद्रित होण्यास मदत होणार असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
 
 
"या कम्युनिटी किचनमध्ये दररोज तब्बल २५ हजार गरजू लोकांसाठी मोफत जेवण बनवले जाणार आहे. भविष्यात सुरू होणाऱया शाळांमध्येही 'अक्षय चैतन्य'च्या सहकार्याने पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असेदेखील पुढे ते म्हणाले. 'अक्षय चैतन्य' संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथे सुरू करण्यात आलेल्या 'सेंट्रलाइज्ड कम्युनिटी किचन' या उपक्रमाचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर याद्केहील उपस्तीत होत्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121