मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी अडले घोडे

एसटी संपावरच्या अहवालावरची सुनावणी पुढे ढकलली

    22-Feb-2022
Total Views | 121
 

st 
 
 
मुंबई: एसटी विलानीकरणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवालावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. अहवाल सादर झाला असला तरी त्यावर मुख्यमंत्र्यांची सही नसल्याने हा त्यांचाच अभिप्राय आहे हे आम्ही कसे मानायचे? आमच्यासमोर काहीतरी पुरावा तर यायला हवा की नको? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. मुख्यमंत्र्यांची सही नसल्याने अहवालावरील सुनावणीसाठी आता पुढची तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणावर आता शुक्रवारी सुनावणी होईल. मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी घोडे अडल्याने संप नक्की मिटणार का हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे.
 
 
 
 
गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज ११८ दिवस उलटून गेले तरी मिटलेला नाही. निलंबन, बडतर्फी यांच्या सारख्या कारवाया होऊनसुद्धा ६० हजारांहून जास्त एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांची विलनीकरणाची मागणी सोडल्यास बाकीच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही समिती जो अहवाल सादर करेल तो मान्य असेल असेच म्हटले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत

जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत 'लव्ह जिहाद'ची तिसरी घटना उघड! स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती...

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121