गोरेगावकरांचा पाण्याचा प्रश्न भाजपने सोडवला

    29-Dec-2022
Total Views | 54
 
Goregaon
 bmc
 
मुंबई : प्रभाग क्र. ५१ मधील स्वतंत्र चाळ, विटभट्टी, गोरेगाव पूर्व येथे लोकांना पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता. त्यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून आमदार विद्याताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने संदीप जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या परवानगीने आणि आपल्या स्वखर्चाने या जलवाहिनीचे काम आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून केले. हा प्रश्न सोडवल्यामुळे तेथील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ओमप्रकाश गुप्ता, दिलीप गडेकर, नीलकंठ गावडे, नरेश सराफ, जगदीश मेस्त्री, वेद प्रकाशजी, गणेश गायकर, सुनील सुकुम, अरुण कांबळे आणी ईतर सहकारी उपस्थित होते
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121