सिंहगडावरचे अतिक्रमण हटवले, वन विभागाची कारवाई

    18-Nov-2022
Total Views | 130

sihagad
 
 
 
पुणे : प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीभोवतील अतिरिक्त बांधकाम उडवल्यानंतर गडकिल्ल्यांवरील अनधिकृत मोर्चेबांधणी हटवायला सुरुवात केली आहे. आज पहाटे ५ वाजल्यापासूनच पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर झालेले स्टॉल्स वनविभागाने उडवून लावले.
 
कारवाई केल्यानंतर हे अनधिकृत अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून ५० पेक्षाही जास्त वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी गडावर तैनात करण्यात आले. तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेण्यासाठी ७ वरिष्ठ पोलीस अधिकारी किल्ल्यावर उपस्थित आहेत. या अधिकाऱ्यांच्या दिमतीला ५० पोलिसांची फौज गडावर पाठवण्यात आली आहे.
 
कारवाईदरम्यान नोंदणी केलेल्या ७१ तर नोंदणी न केलेल्या ६४ म्हणजे एकूण १३५ स्टॉल धारकांचे स्टॉल जमीन दोस्त केले आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारावरील अतिरिक्त बांधकाम जेसीबीच्या वापर करून काढून टाकले आहे.
 
या घटनेचा स्थानिकांकडून विरोध होताना दिसतो. दही, लिंबू सरबत, भजी विकून आपले पोट भरणार्यांना आता अनधिकृतरित्या अतिक्रमण सिंहगडावर करता येणार नाही.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..