०५ मे २०२५
उरण तालुक्यातील चिरनेर गावात भारतीय रानगव्याचे दर्शन घडले आहे (gaur in uran). गेल्या दोन महिन्यांपासून या भागात फिरणाऱ्या रानगव्याचे छायाचित्र टिपण्यास सोमवार दि. ५ मे रोजी 'फ्रेंड्स ऑफ नेचर' (फॉन), चिरनेरच्या वन्यजीव अभ्यासकांना यश मिळाले (gaur ..
२९ एप्रिल २०२५
'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूरमध्ये 'सॅटेलाईट टॅग' लावलेल्या 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा पक्ष्याने हिवाळी स्थलांतरादरम्यान नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका गाठले होते. पाच महिने त्याठिकाणी राहिल्यानंतर या पक्ष्याने ८ एप्रिल रोजी ..
२८ एप्रिल २०२५
१२ लाख मच्छीमार कुटुंबांचा समावेश असणाऱ्या देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेसाठी VyAS-NAV डिजिटल अॅप वापरण्यात येणार आहे (App VyAS-NAV). डिजिटल माध्यमाद्वारे डेटा संकलन करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या अॅपमुळे गणनेतील ..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून रविवार दि. २७ एप्रिल रोजी पश्चिम घाट किंग कोब्रा सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescue). घराजवळ आढळलेल्या या १४ फूटांच्या अजस्त्र सापाला स्थानिक सर्पमित्राने वन विभागाच्या सहकार्याने पकडले आणि त्यानंतर ..
२५ एप्रिल २०२५
रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर शुक्रवार दि. २५ मार्च रोजी सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला (turtle nest in kihim). ४ मार्च रोजी या किनाऱ्यावर सागरी कासवाच्या मादीने घरटे केले होते (turtle nest in kihim). या घरट्यामधून ..
कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे (crop compensation for wildlife). यावर माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले (crop ..
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या ..
२४ एप्रिल २०२५
सर्वोच्च न्यायालयाने देवरायांच्या संवर्धनासाठी दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने देवरायांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत (conservation of sacred groves). २३ एप्रिल रोजी वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशात ..
केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने २२ एप्रिल रोजी सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामधील (ईएसए) २५ गावांची प्रारुप अधिसूचना जाहीर केली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ..
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले...
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
०१ मे २०२५
ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील ..
E-Vehicle Policy Towards a Green Maharashtra संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. आता महायुती सरकारने ‘ईव्ही’ धोरण जाहीर करत, हरित महाराष्ट्राच्या दिशेने ..
३० एप्रिल २०२५
India is rapidly advancing in the manufacturing sector, and the central government has announced a National Manufacturing Mission to strengthen this sector उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे येत असून, या क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ..
Rafale-M aircraft deal with France is a testament to India's growing dominance काल फ्रान्सबरोबर झालेला ‘राफेल-एम’ विमानांसाठीचा करार, हा भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित करणाराच म्हणावा लागेल. भारत-पाक दरम्यान केव्हाही संघर्षाला तोंड फुटेल, अशी परिस्थिती ..
‘अभाविप’ची कार्यकर्ता ते कायद्याविषयीच्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता असा नावलौकिक असलेल्या, अॅड. सुनिता खंडाळे-साळसिंगीकर यांच्याविषयी.....
‘जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद 2025’ (वेव्हज)ची सांगता रविवार, दि. 4 मे रोजी पार पडली. जगभरातील गुंतवणूकदार, कलाकार आणि विविध देशांतील पाहुणे मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली. या भव्य कार्यक्रमाची ही फलश्रुती.....
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका र्यक्रमामध्ये काँग्रेसने 80 च्या दशकात केलेल्या चुकां कबुल केल्या आहेत. यामध्ये ऑपरेशन ब्ल्यु स्टारपासून, शीख दंगलीचा देखील समावेश आहे. राहुल गांधींचा बदलेला हा पवित्रा, भारत सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या घोषणेचा परिपाक आहे, हे नक्की.....
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, आपल्या गीतांच्या माध्यमातून लोकमानस जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शांताबाई साठे यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवार दि. ४मे रोजी कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बोरिवली येथील महापालिकेच्या दौलतनगर स्माशनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले...
पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी रशिया भारताच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी दिली आहे...