मालाड दुर्घटना - मृतांच्या रक्ताने सत्ताधाऱ्यांचे हात माखलेले : देवधर

    10-Jun-2021
Total Views | 96

Deodhar _1  H x


मुंबई : मालाड-मालवणी दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वतःची व्होट बँक तयार व्हावी म्हणून बेकायदा इमारतींना देण्यात आलेले अभय लहान मुलांच्या जीवावर बेतले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हात या दुर्घटनाबाधितांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली आहे.
 
 
"मालवणी मालाड दुर्घटनेत ज्या मुस्लीम कुटूंबातील लहान मुलांनी जीव गमावला त्यांच्या हत्येला भ्रष्टाचार, स्थानिक आमदार अस्लम शेख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सुरू असलेले राजकारण जबाबदार आहे.", असा आरोप देवधर यांनी केला आहे.
 
मुंबईकरांनो ताकद दाखवा!
 
भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामाला अभय देऊन निष्पाप जीवांच्या जीवावर उठणाऱ्या मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121