२५ एप्रिल २०२५
: समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. पण यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समुद्राच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मीठ असते...
२२ एप्रिल २०२५
अष्टांगयोगापैकी पहिल्या चार अंगांचे संक्षिप्त वर्णन आपण मागील लेखात बघितले. आता पुढील चार अंगांची उजळणी करू...
article on what exactly difference between emotional regulation and suppression समुद्रांच्या लाटांसारख्या मानवी भावभावना या अत्यंत प्रवाही. कधी अगदी शांत, तर कधी रौद्र. म्हणूनच अशावेळी भावनिक नियमनाची प्रक्रिया संतुलित आयुष्यासाठी महत्त्वाची. तेव्हा, ..
Inconceivable physical speed शारीरिक संवेदना, वेग यांचे जेव्हा प्रकटीकरण होते, तेव्हा ते वेग शरीरातून बाहेर उत्सर्जित होणे गरजेचे असते. मागील पाच लेखांमधून विविध अधारणीय शारीरिक वेगांबद्दल आपण वाचले. या श्रृंखलेतील पुढील वेग म्हणजे छर्दि. याला बोली ..
१५ एप्रिल २०२५
womens health स्त्री शिक्षणाचा प्रचार झाला असला तरी तिच्या आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव आजही जाणवतो. शिक्षित असूनही अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक ..
१४ एप्रिल २०२५
Yoga-Avatarnika आपण 35 लेखांत योग म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग हे साधनेचे, तपाचे शास्त्र आहे. कोणी योगाकडे व्यायामाचे शास्त्र म्हणून बघत असेल, तर त्याचा तो अर्धवट समज आहे...
जिज्ञासेच्या पाऊलवाटांवरून... जीवनाची गती विलक्षण वेगाने जात असते, त्या गतीशी जुळवून घेताना जीवन कधी एकसुरी होते ते कळत नाही. जीवनातील हा एकसुरीपणा टाळण्यासाठी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप हवा. काहीतरी शिकण्याची जिज्ञासा मनी असल्यास आयुष्य ..
०८ एप्रिल २०२५
accumulation God grace याकारणें गा तुवां इया। सर्व कर्मा आपुलिया। माझ्या स्वरूपीं धनंजया। संन्यासु कीजे॥..
( Mananand or Dhananand ) पैशाने आनंद विकत घेता येत नाही, ही उक्ती आपण अगदी लहानपणापासूनच ऐकलेली. पण, तरीही शिक्षण, नोकरी-व्यवसाय हे सगळे शेवटी पैशासाठी अन् पोटासाठी! मग माणसाने नेमके जगावे तरी कशासाठी? धनानंदासाठी की मनानंदासाठी? या द्वंद्वाच्या ..
( unbearable physical sensations is coughing ) अधारणीय शारीरिक वेगांपैकी एक वेग म्हणजे खोकला. खोकल्याची उबळ आल्यास कोणतीही शारीरिक कृती करताना अडसर निर्माण होतो. तसेच अन्नसेवन, झोपताना आलेल्या खोकल्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. तेव्हा, आज खोकल्याचे ..
Pahalgam terror attack domestic and foreign tourists decided to immediately return from Kashmir पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशीविदेशी पर्यटकांनी सुरक्षिततेअभावी काश्मीरमधून तत्काळ परतण्याचा निर्णय घेतला. त्यावर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ..
२४ एप्रिल २०२५
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी ..
२३ एप्रिल २०२५
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी ..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
१७ एप्रिल २०२५
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते...
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते...
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..
अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच दि.३० एप्रिलपर्यंत पूल व पुलाची इतर सर्व अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत. तसेच, विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाची उर्वरित कामे दि. ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली...
रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर शुक्रवार दि. २५ मार्च रोजी सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला (turtle nest in kihim). ४ मार्च रोजी या किनाऱ्यावर सागरी कासवाच्या मादीने घरटे केले होते (turtle nest in kihim). या घरट्यामधून शुक्रवारी बाहेर पडलेली ६८ पिल्ले कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने समुद्रात रवाना केली. (turtle nest in kihim)..
सिडकोतर्फे मिशन ४५ अंतर्गत नवी मुंबईतील खारकोपर येथील सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे बांधकाम विक्रमी ४२ दिवसांत पूर्ण करण्यात आले. सिडकोचे हे यश साजरे करण्यासाठी शुक्रवार, दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते...
कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे (crop compensation for wildlife). यावर माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले (crop compensation for wildlife). रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. (crop compensation for wildlife)..