२७ एप्रिल २०२५
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "एक पेड़ माँ के नाम" अभियानाची सुरुवात ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित सूरू केली. "एक पेड माँ के नाम" हा एक प्रयत्न आहे जो आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो...
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये स्थित पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला असून एकूण २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही पर्यटक त्यांचा दौरा सोडून त्यांच्या देशात परतले. पण काही पर्यटक ..
२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील सर्वात घातक घटना. ही घटना पहलगामजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये घडली. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. एकूण २६ पर्यटकांना ..
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेत कानपूरचे शुभमही मृत्युमुखी पडले. शुभमच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी शुभमची पत्नी आशान्य हिने भावनिक मागणी केली...
जम्मू काश्मीर पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्या नंतर आज खोऱ्यात पुन्हा हिंसाचार झाला. कूपवाड्या जिल्ह्यात एका दहशतवाद्यांनी घरात घूसून सामान्य नागरिकाची हत्या केली...
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा होणार सुरू..
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्या नंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली.या कारवायात नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ हून अधिक साथिदारांना ताब्यात घेतले आहे. त्या बरोबरच जम्मू-काश्मिर मध्ये ठिकठीकाणी नाका ..
मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील सुपखार वनक्षेत्रात सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत चार कुख्यात महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्या सर्वांवर एकूण 62 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात ..
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी ..
संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्याची मोहीम..
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कायम राखला असून, जागतिक अनिश्चितता कायम असतानाही, भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. त्याचवेळी, देशातील गरिबांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, केंद्र सरकारच्या ..
२६ एप्रिल २०२५
Pakistan economic crisis दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकचे आर्थिक कंबरडेच भारताने मोडले असून, सिंधू जलवाटप करार रद्द केला आहे. यातून काय साध्य होणार, असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना या नद्यांचे पाकसाठी असणारे महत्त्व समजून घ्यावे लागणार आहे. ..
२५ एप्रिल २०२५
Pahalgam terror attack domestic and foreign tourists decided to immediately return from Kashmir पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशीविदेशी पर्यटकांनी सुरक्षिततेअभावी काश्मीरमधून तत्काळ परतण्याचा निर्णय घेतला. त्यावर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ..
२४ एप्रिल २०२५
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी ..
२३ एप्रिल २०२५
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी ..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
१७ एप्रिल २०२५
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
artist Manasi Sule छंदातून व्यावसायिकतेकडे प्रवास करणार्या कर्जतच्या सृजनशील कलाकार मानसी सुळे हिच्याविषयी......
Gautama Buddha Kandy Sri Lanka गौतम बुद्धांचे जीवनचरित्र, इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजसुद्धा अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे. इतिहासातील महान व्यक्तींच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, त्यांच्या विचारसंचितासोबतच त्यांच्या भौतिक जीवनाच्या पाऊलखुणांनासुद्धा तितकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातल्या प्रत्येक धर्मात या पाऊलखुणा जपल्या जातात. या पाऊलखुणा म्हणजे त्या त्या धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान असते...
annual turnover of Khadi Gramodyog Bhavan in Delhi reached 110 crores भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात खादीचा वापर एक महत्त्वपूर्ण ठरला होता. स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून खादीचा वापर झाला. स्वातंत्र्यानंतर, खादीचे महत्त्व दुर्लक्षित झाले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी व ग्रामोद्योग आयोगाने एक ऐतिहासिक प्रगती साधली आहे. भारताच्या अर्थव्यवस्था वेगाने बदलत असताना, खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पंतप्रधान मोदींच्या..
देशात सध्या अनेक बदल होत आहेत. यामध्ये मुस्लीम समाज सजगपणे विरोध करताना दिसतो, मात्र हिंदू यात बराच मागे आहे. त्यासाठी अकर्मण्यता त्यागून स्वहितासाठी कृतिशील होण्याची गरज आहे. भगवान श्रीकृष्णाने कृतिशील होण्यासाठीच अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तेव्हा ‘तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः,’ हे वाक्य प्रत्येक हिंदूने आचरणात आणले पाहिजे...
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लहान मुले विविध क्रीडाप्रकारांचा आनंद घेत असतात. एकाचवेळी अनेक खेळ खेळण्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो, तो म्हणजे ‘डायव्हिंग बुद्धिबळ!’ या खेळात अनेक विक्रम आजमितीला झाले आहेत. बुद्धिबळाच्या विविध प्रकारांतील विक्रमांचा घेतलेला आढावा.....
भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा कायम राखला असून, जागतिक अनिश्चितता कायम असतानाही, भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. त्याचवेळी, देशातील गरिबांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचेच हे यश आहे...
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये स्थित पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला असून एकूण २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही पर्यटक त्यांचा दौरा सोडून त्यांच्या देशात परतले. पण काही पर्यटक असे आहेत ज्यांना काश्मीरचे सौंदर्य एक्सप्लोर करायचे आहे म्हणून ते काश्मीरला भेट देत आहेत आणि काश्मीरच्या सौंदर्याबद्दल त्यांचे मत मांडत आहेत. असे चित्र [X] च्या माध्यमातून समजले...