कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १२ ऑगस्टपर्यंत कोकणात जाता येणार आहे. ICMR च्या निकषांप्रमाणे क्वारंटाईनचा कालावधी १० दिवस करण्यात आला असून १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांनी स्वब टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
— Anil Parab (@advanilparab) August 4, 2020
यासाठी एसटीनेदेखील ३००० बसेस तयार ठेवल्या असून त्यासाठी ग्रुप बुकिंग करता येणार आहे.ग्रुप बुकिंग केलेल्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे.यंदा एसटी ५०% प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणार असूनदेखील त्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारण्यात येणार नाही.@satejp
— Anil Parab (@advanilparab) August 4, 2020