रियाच्या भोवती कारवाईचा फास आवळण्याच्या तयारीत ED

    04-Aug-2020
Total Views | 54

sushant singh rajput _1&n


नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई आणि बिहार पोलीस यांच्यातील संघर्षात आता सक्तवसुली संचलनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या जवळच्या लोकांविरोधात कारवाईची तयारी ईडी तर्फे सुरू करण्यात आले आहे.
 
 
 
ईडीला सुशांत सिह प्रकरणात महत्वाचे पुरावे आढळले आहेत. अंकिता लोखंडे आणि सुशांतमध्ये झालेल्या चॅटचीही माहिती पोलीसांना मिळाली आहे. ईडीने रियाच्या तपासासाठी एक प्रश्नावली तयारी केली आहे. ईडीने आत्तापर्यंत सुशांतच्या तिन्ही बँक अकाऊंटचे स्टेटमेंट मागितले आहे. तसेच रेकॉर्ड कॉपीही तयारी केली आहे.
 
 
 
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गोष्टी उघडकीस आल्या आङेत. ईडीने विचारलेल्या प्रमुख प्रश्नांमध्ये सुशांतचे बँक खाते वापरण्याचा अधिकार रियाला होता का, रियाने सुशांतचे मृत्यूपत्र तयार केले आहे का ? आदी प्रश्न तयार करण्यात आले आहेत.
 
 
 
रियाच्या कुटूंबियांची माहिती, घराचा पत्ता, पॅन कार्ड नंबर, DIN No, मिळकतीचे स्त्रोत, आयकर भरणा, तसेच कुठल्या कंपनीत पदावर आहे का, याचा तपास ईडी करणार आहे. रियाचे बँक खाते, त्याचा तपशील, एकूण संपत्ती, त्यात झालेली वाढ, असा रियाचा तपास केला जाणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121