साधूंची हत्या : गडचिंचलीत एवढी चर्च का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2020
Total Views | 443
G Map _1  H x W
 
 
 
 
 
 
डहाणू : पालघरमध्ये गडचिंचली भागात जमावातर्फे कट रचून साधूंची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी आणखी एक संशय बळावत आहे. ज्या गडचिंचली भागांत साधूंची हत्या झाली त्या भागात तब्बल १८ चर्च आणि मिशनऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची बाब उजेडात आली आहे. अत्यंत कमी लोकवस्ती असलेल्या या भागात इतक्या मोठ्या संख्येने चर्च आणि मिशनऱ्या केव्हा उभ्या राहिल्या हा देखील प्रश्न आहे.
 
 
 
 

Google MGoogle Map screen 
 
 
 
 
 
पालघरचे गडचिंचली हे गाव साधूंची हत्या झाल्यामुळे प्रकाशात आले. अत्यंत तुरळक वस्ती असलेल्या भागात इतर सोईसुविधाही तशा फारशा नाहीत. ज्या भागात हे हत्याकांड झाले तिथून पोलीस चौकीही ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचे खुद्द राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, अशा या दुर्गभ भागात १८ चर्च किंवा तत्सम ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कामकाज सुरू असल्याचे समजते. मिशनऱ्यांच्या माध्यमातून इथे धर्मप्रसारण केले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
 
 
 
  
 
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..