०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
१९ सप्टेंबर २०२४
(CM Eknath Shinde) पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून, राज्यपाल ..
२० ऑगस्ट २०२४
'उबाठा'ने काँग्रेसची लाचारी पत्कारल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असताना, उद्धव ठाकरेंनी गळ्यात चक्क काँग्रेसचा पट्टा (उपरणे) घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा होईल, याचा अंदाज आल्याने त्यांनी भाषणात सारवासारव करीत विषय हसणवारीवर ..
१२ ऑगस्ट २०२४
हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्षाकडून जेपीसी चौकशीची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या मागणीवर भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली आहे. ..
०२ ऑगस्ट २०२४
विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. साहाजिकच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर कसलीये. मात्र, राज्यातील वातावरण सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलंय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी ..
२७ जुलै २०२४
उद्धव ठाकरेंनी मला मातोश्रीवर बोलावून दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला, आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार करून तिचा खून केला, अनिल परबांचे गैरव्यवहार आणि अजित पवारांनी गुटखा व्यापाऱ्यांकडून दर महिन्याला इतके कोटी रुपये जमा ..
"जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण मिळतं आणि जेव्हा शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे म्होरके आहेत. या देशात भ्रष्टाचार स्थापन ..
विधानपरिषद निवडणूकीच्या एक दिवस आधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना थेट आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्याची माहिती पुढे आली होती. काँग्रेसच्या अतिरिक्त १२ मतांपैकी आपल्याला हवी ती मतं मिळाली नाही आणि निकाल विरोधात ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
०६ एप्रिल २०२५
women empowerment केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या, त्याचाच परिपाक म्हणून महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला दिसून येतो. दीर्घकालीन योजना, त्यांची यशस्वी अंमलबजावणी आणि डिजिटल युगाचा सकारात्मक ..
०४ एप्रिल २०२५
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क ..
०३ एप्रिल २०२५
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना ..
०२ एप्रिल २०२५
George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प ..
कंपनी सरकारची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी अनेक भारतीयांनी लढा दिला. काहींचा लढा हा व्यक्तिगत असून, अनेकांनी समूहाने असीमित शौर्य दाखवले. मात्र, कंपनी सरकारच्या बळापुढे अनेकदा अपयशच हाती लागले. अशावेळी सर्व भारतीयांना एकत्र करून संघटित लढा देण्यात नानासाहेब पेशव्यांचे योगदान अतुलनीय आहे. नानासाहेब पेशव्यांच्या पराक्रमाचा आणि योगदानाचा घेतलेला हा आढावा.....
परीक्षांचा हंगाम संपला की, विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांचे शोधकार्य सुरू होते. त्यात अनेक कलांची शिबिरे याच काळात भरतात. यात नाट्यकलेकडे सर्वांचाच कल काहीसा जास्त. या शिबिरांचे महत्त्व, शिबिरांमध्ये मुलांना पाठवताना पालकांची मनस्थिती या सर्वांचा घेतलेला आढावा.....
राणी असून सीतामातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, हे आपण लहानपणापासून ऐकले, वाचले. तसेच, रामायणात ‘उत्तर कांड’ होते की नव्हते, यावरील वादविवाद आपण नेहमीच ऐकत असतो. पण, त्रेतायुगात जन्मलेल्या प्रभू श्रीरामांना आपल्या अस्तित्वाची परीक्षा कलियुगात द्यावी लागेल, हे कदाचित साक्षात प्रभूंनाही वाटले नसावे...
माणूस आयुष्य जगतो, मात्र ते कशासाठी जगलो हे त्याला व्यक्त करता येत नाही. त्याच्या आयुष्यातील अनेक अनुभव तो जगतो आणि काळाच्या गतीमध्ये हरवतोही. मात्र, मानवी जीवन आणि त्यातील अनुभव यांचे शब्दचित्र असणार्या ‘स्मृतितरंग’ या पुस्तकाचे परीक्षण.....
आजकाल घरात एकटे आई किंवा वडील आणि घराबाहेर स्वच्छंदी आयुष्य जगणारी मुले असे चित्र सगळीकडेच दिसते. बदललेल्या जीवनमानामध्ये घरातील वृद्धांना वेळ देण्याचा कल कमी होत असतो. एकीकडे समवयस्कर जगाचा निरोप घेत असतात, तर दुसरीकडे घरातील माणसांत अनुभवायला येणारा एकांत या ज्येष्ठांच्या समस्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठपर्वातही जोडीदाराची गरज अधोरेखित होते. याच विषयावर भाष्य करणार्या ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाचे समीक्षण.....
आपल्या ऐतिहासिक संपन्न वारसा सांगणार्या अनेक कलाकृती, शिल्पे देशभरात आहेत. महाराष्ट्रातही यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईजवळ असणार्या अंबरनाथाचे शिवमंदिर हादेखील असाच एक समृद्ध इतिहासाचा वारसाच! शिलाहार राजांनी उभारलेल्या या मंदिराचा इतिहास, त्यातील नक्षीकाम व या मंदिराची वैशिष्ट्ये यांचा घेतलेला मागोवा.....
Sardar Patel पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे एकाच विचारांचे कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात केला. दोन्ही नेत्यांमधील फरक कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. वास्तविक दोहोंमधील राजकीय प्रग्लभता, कार्यपद्धती ही निश्चितच भिन्न होती. त्याचाच पुरावा असणारे सरदार पटेलांनी नेहरूंना पाठवलेल्या ऐतिहासिक पत्राचा घेतलेला हा मागोवा.....
देशाची ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून गणल्या गेलेल्या ईशान्य भारताचा बराचसा भाग हा काही दशके अतिशय संवेदनशील होता. तेथील आंदोलनांना शमवण्याचे अनेक प्रयत्न गेल्या सात दशकांत झाले. मात्र, त्यात अनेकदा अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळून आल्या. मात्र, 2014 नंतर मोदी सरकारच्या काळात ही परिस्थिती बदलली. ईशान्य भारतातील या बदललेल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा......