'त्या' नराधमाला अद्दल घडवा : देवेंद्र फडणवीस

    10-Feb-2020
Total Views | 79

Devendra Fadanvis_1 
 
 
मुंबई : सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी हिंगणघाट पीडितेने नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. यावेळी नागरिकांसहित संपूर्ण महाराष्ट्राने आक्रोश व्यक्त केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील 'त्या नराधमाला अद्दल घडली पाहिजे', अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच, त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
"हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो." असे म्हणत त्यांनी पीडितेला श्रद्धांजली वाहिली.
 
 
 
तर, "ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्या्ला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे." असा आक्रोशदेखील ट्विट करत व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121