चित्रपट हे सामाजिक परिवर्तनाचे साधन - उपराष्ट्रपती

    26-Apr-2019
Total Views | 25



मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आजपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली.

 

या संग्रहालयामुळे चित्रपट रसिकांना चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले त्यांचे आवडते चित्रपट, कलाकार आणि संगीताच्या जादुई दुनियेची रंजक सफर घडेल, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले. भारतीय चित्रपट जगात सर्वाधिक लोकप्रिय असून प्रत्येक भारतीयाला सिनेमा बघणे आवडते. त्यामुळे हे प्रभावी माध्यम सामाजिक परिवर्तनाचे साधनही बनू शकते, असेही ते म्हणाले.

 

चित्रपट संग्रहालयाला भेट दिल्यानंतर चित्रपट रसिकांना दर्जेदार, उत्तम, कथा दाखवून त्यांना शिक्षित आणि सक्षम करण्याचे काम चित्रपटसृष्टी करू शकते, असे मत त्यांनी फेसबुकवर शेअर केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : ‘नाना पालकर स्मृती समिती’ची पथदर्शी वाटचाल

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : ‘नाना पालकर स्मृती समिती’ची पथदर्शी वाटचाल

Dr. Paresh Navalkar Interview ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचाराने कार्यरत ‘नाना पालकर स्मृति समिती’ गंभीर आजाराने ग्रासलेल्या गरीब व गरजू रुग्णांना प्रामाणिकपणे व ध्येयासक्त वृत्तीने वैद्यकीय मदत देण्यास समर्पित आणि वचनबद्ध आहे. गेली 57 वर्षे अविरतपणे समिती रुग्णसेवेचे कार्य करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक असलेले नारायण पालकर उपाख्य नाना पालकर यांच्या निधनानंतर त्यांचे रुग्णसेवेचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आज अनेक कार्यकर्ते समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. जागतिक आरोग्य ..

वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर आता टार्गेट मशि‍दींचे भोंगे, किरीट सोमय्यांनी यादीच काढली

वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर आता टार्गेट मशि‍दींचे भोंगे, किरीट सोमय्यांनी यादीच काढली

Kirit Somaiya भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारने वक्फनंतर आता मशि‍दींवरील भोंग्यावरून लक्ष्य केले आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यावर भाष्य केले होते. ठरवून दिलेल्या नियमालीचे पालन करावे असा दावा फडणवीसांनी केला होता. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील भोंग्यांवर बंदी आणली आहे. अशातच आता राज्यातील मशि‍दींवर सुरू राहणाऱ्या भोंग्यांविरोधात राज्य सराकार पाऊल उचलत आहेत. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121