२१ जानेवारी २०२५
इस्लामिक कट्टरपंथींकडून निघालेल्या संदलमध्ये औरंगजेब आणि ओवैसी बंधूंचा फक्त १५ मिनिटे असे लिहिलेले फलक झळकवण्याचा प्रकार जळगावच्या रावेर तालुक्यातील वाघोरा येथे घडला. दि. १६ जानेवारी रोजी निघालेल्या संदलचे फूटेज सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. हिंदू ..
२९ नोव्हेंबर २०२३
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवार दि. 30 नोव्हेबर रोजी रावेर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील ..
१८ ऑगस्ट २०२३
जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे...
०९ जानेवारी २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड पुकारले, तेव्हा सत्तांतर कसं घडलं? यावर आत्तापर्यंत अनेक शिंदे गटातील नेत्यांनी किस्सा ऐकवला आहे. दरम्यान, आता जळगावात एका सभेला संबोधित करताना गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. "एकनाथ ..
०२ जानेवारी २०२३
फडणवीस-शिंदे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. सत्तारांनी कारस्थानी नेत्याचं नाव सागांवे , असे आवाहन ही खडसेंनी ..
२३ डिसेंबर २०२२
जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 27 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उद्योग ..
१२ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमात घडलेली विशेष घडली ती म्हणजे गुलाबराव पाटील यांनी मंचावरून थेट अजीज नाझा यांची अजरामर ..
११ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. भाजपा (शिंदे गटाचे)शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. ..
१७ ऑक्टोबर २०२२
जळगाव जिल्हा दूध संघात लोणी साठ्यात तब्बल सव्वा कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आले असताना यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सगळ्यांची चौकशी होणार असून जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीतही वाढ होणार असल्याची शक्यता ..
०५ सप्टेंबर २०२२
"संजय राऊत यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार? त्यांची अवस्था म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशी आहे" अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
Kerala High Court ने मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या कन्या वीणा यांना नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित आहे. या प्रकरणाशी संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात सीबीआयने तपासाची मागणी केली आहे...
(Buldhana News) काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांची केसगळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे कायम वातावरण आहे. अशातच आता बुलढाण्यातील बोंडगावमध्ये नागरिकांच्या बोटांची नखंही गळायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा या सर्व गावांमध्ये खळबळ उडाली आहे...
mystery of death संत तुकारामांनी आपल्या वैकुंठगमनाची पूर्वकल्पना इतरांना दिली होती. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा।’ असे महाराज देहत्यागापूर्वीच लिहून ठेवतात आणि सर्व वृत्तींना सम करून, जेथे गतीच कुंठित होते अशा शून्य, निर्वाण अवस्थेत लीलया जातात. काही अज्ञानी जन म्हणतात, संत तुकारामांना मारण्यात आले. परंतु, तुकारामांसारख्या इच्छामरणी महान संतयोग्याच्या शरीराला हात लावण्याची कोणाची हिंमत! पंचमहाभूतांत स्वतःचे शरीर विसर्जित करून, महाराज स्वेच्छेने वैकुंठात गमन करते झाले. ‘विगतः कुण्ठः अस्य ..
Waqf Amendment Act नुकताच संसदेत वक्फ सुधारित कायदा मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याचिका दाखल केली आहे. सपा, आप, काँग्रेस पक्षातील नेत्यांचा वक्फ सुधारित कायद्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश होता. अशातच वक्फ सुधारित कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने वक्फ सुधारित कायद्याच्या दोन कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे...
Paramatmavarupa रघुनायकाला अर्थात परमात्मस्वरूपाला, व्यापकपणा समजण्यासाठी आकाशाची उपमा देणे बरोबर नाही, असे आपण मागील श्लोकात पाहिले. नभाची उपमा देताना एकच एक परमात्मस्वरूप सर्वत्र भरलेले असतानाही, त्याने आणखी कशाला तरी व्यापले आहे, असा द्वैतभाव होतो व त्यामुळे व्यापकत्वाला बाधा येते. ही तार्किक विसंगती काढून टाकावी म्हणून स्वामी म्हणाले की, “एकमेवाद्वितीय परमात्मस्वरूपाला व्यापक म्हणणे हेच मुळात निष्फळ आहे, निरर्थक आहे. तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे,” असे स्वामींचे शब्द आहेत. बरं परमात्मस्वरूप समजण्यासाठ..
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मीळ अल्बिनो चिमणीचे दर्शन झाले आहे (albino sparrow). राजुरा घाटे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बुधवार दि. ९ एप्रिल रोजी या पांढऱ्या चिमणीची नोंद केली (albino sparrow). महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षापासून या शाळेत निसर्गकट्टा संस्थेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य काम होत आहे. (albino sparrow)..
(Maharashtra State Film Awards)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे...
Sri Devi Upanishad महादेवी जगदंबा ही जशी विश्वमोहिनी आहे, तसेच सारे चराचर हे तिचेच रुप आहे. विश्वातील सगळ्याचीच व्युत्पत्ती तिच्यापासूनच झाली आहे. विश्वातील समस्त ईश्वरी तत्वेही तिचेच अवतार आहेत. अशा जगदंबेच्या स्वरुपाचा या देवी अथर्वशीर्षातून घेतलेला आढावा.....