कुठे उत्साह तर कुठे दगडफेक...

    21-Oct-2018
Total Views | 23



अमृतसर: दिल्ली येथे पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र अमृतसरमध्ये पोलिसांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या निषेधार्थ शनिवारपासून स्थानिक अपघात झालेल्या जागी एकत्र आले होते. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत त्यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यांनी रेल्वे पायरीवर बसून या अपघाताचा निषेध दर्शविला. त्यानंतर तिथल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

 

शनिवारपासून येथे स्थानिकांनी आंदोलनाला सुरुवात केली असून रविवारी संध्याकाळपर्यंत वाटेवर शांत होईल अशी आशा आहे.” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. “पंजाब पोलिसांनी जमावाला आवरण्यासाठी पोलिसांसह रॅपिड अॅक्शन फोर्स आणि कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सांगितल्यानुसार या अपघातात ५९ जण ठार झाले असून ४० जणांची ओळख पटली आहे.” असेही त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121