संपादकीय

Trending Videos

देवदाराचे पान गणेशपत्रीत कसे ? | महती गणेशपत्रींची | deodar tree flower ganeshpatri | Maha MTB

गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील प्रत्येक सण आणि उत्सवामध्ये काहीतरी अर्थ निहित आहे. काहीतरी शास्त्र अंतर्भूत आहे. काहीतरी सामाजिक आशय आहे. आणि मुळात संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. मनात आले म्हणून तो शब्द ऋषींनी बनवलेला नाहीये. गणेश चतुर्थीला गणपतीला त्याची पूजा करताना २१ प्रकारची

'खालिद' का शिवाजी की इतिहास विकृतीकरणचा नवा डाव? Maha MTB

खालिद का शिवाजी या चित्रपटामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आणि इतिहासप्रेमी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती. त्यांचे ११ अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते. त्याच बरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर मशिद सुद्धा बांधली होती अशा काही वाक्यांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. शिवरायांच्या इतिहासाचं चुकीचं चित्रण नेमकं का केलं जातंय ? महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांचं, सरदारांचं वास्तव काय आहे, त्याच बरोबर चित्रपटाच्या निर्मात्यांची, दिग्दर्शकाची या संदर

महामुंबई जुलै. ३१, २०२५

तामिळनाडुतील दलित युवकाच्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ऑनरकिलिंगचे प्रकार सरकार आणि समाजाने मिळून रोखले पाहिजेत

तामिळनाडुतील नेल्लई जिल्हातील पलायम कोट्टई येथील सॉफ्टवेअर इंजिनिंअर असणाऱया दलित युवकांची झालेली हत्या हा ऑनरकिलिंगचा प्रकार आहे. या ऑनरकिलिंगच्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण तीव्र निषेध करित आहोत. दलित युवक कवीन सेलवा यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

15 Days 3 Hr ago
देश-विदेश जुलै. ३१, २०२५

राहुल गांधी म्हणतात ट्रम्प बरोबर; पण शरूर यांनी केला विरोध!, म्हणाले "हे पूर्णपणे चुकीचे"

खासदार शशी थरूर यांनी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या २५ टक्के अतिरिक्त कर पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे दरम्यान, संसद भवनाबाहेर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने हा कर अश्यावेळी लावला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये कारवाई व्यापारसंबधातील चर्चा अजूनही सुरू आहे, अमेरिकेने अचानक लादेलेल्या २५ टक्के कराने दोन्ही देशांमधील व्यापार संवादातील वातावरण बिघडू शकते.

15 Days 2 Hr ago
जरुर वाचा
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

सामाजिक न्यायाचा सुवर्णकाळ

२०१४ साली नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुरू झाले समस्त समाजाचे विकासपर्व सुरू झाला प्रवास शोषित-वंचित समाजाच्या उत्थानाचा. त्याआधीही ‘गरिबी हटाओ’ वगैरे नारा दिला जात होताच. पण मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कालावधीत ‘गरिबी हटाओ’ हा नारा न राहता संकल्प झाला! ‘सब समाज को साथ लिए’चा उद्घोष करत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही दुर्बल असलेल्या समाजासाठी सामाजिक संधी आणि न्यायाचा मार्ग प्रशस्त झाला. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीचा हा सामाजिक न्यायाच्या प्रवासाचा घेत

1 Days 2 Hr ago
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

जम्मू-काश्मीर : विकासाचा प्रवास-सीमा, सहकार्य आणि सामंजस्याचा

एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा, कार्यक्षम प्रशासन, उद्योग व व्यापाराला चालना तसेच, पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याशिवाय, स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आणि शाश्वत साधनसंपत्तीचा वापर हेदेखील प्रगतीला गती देतात. हे मी मागील चार वर्षांपासून जम्मू-काश्मीरसंबंधित भेटीदरम्यान येथील २० जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी अनुभवले आणि पाहिले. दुर्गम गावे व सीमावर्ती भागदेखील हळूहळू पण ठामपणे हीच बदलाची आणि विकासाची छटा दर्शवू लागले आहेत. का

1 Days 2 Hr ago
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

मोदी सरकारची ११ वर्षे - भारताचा विकास आणि जागतिक विश्वास

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाच्या जनतेसमोर आशेचा नवा किरण दिसू लागला. देशाच्या कोपर्या-कोपर्यातील सामान्य नागरिकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आणि भारताला एक विकसित व आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा त्यांचा निर्धार स्पष्ट दिसत होता. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊन सुरू झालेला प्रवास आज ११ वर्षांनंतर नव्या भारताची प्रतिमा घडवत आहे. या कालावधीत गरीब, शेतकरी, महिला, युवा, मध्यमवर्ग, उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्ष

1 Days 3 Hr ago
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

सर्वांसाठी घरे दिशेने मजबूत पाऊल...

आपले हक्काचे घर असावे, हे प्रत्येक माणसाचे स्वप्न! पण, घरांच्या वाढत्या किमती आणि त्या तुलनेत तुटपुंज्या उत्पन्नामुळे कित्येकांचे हे स्वप्न हे स्वप्नच राहते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीच्या दुसर्याच वर्षी, अर्थात २०१५ साली प्रधानमंत्री शहरी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज लाखो गरीब, मध्यमवर्गीय भारतीयांना परवडणारी घरे उपलब्ध झाली असून, त्यांचे गृहस्वप्न साकारले आहे. त्यानिमित्ताने गेल्या ११ वर्षांतील सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या फलश्रुतीची ही कहाणी...

1 Days 4 Hr ago
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

मोदी सरकारच्या ११ वर्षांतील संरक्षण सुधारणा

गेले दशक भारताच्या संरक्षण क्षेत्रात संरचनात्मक, प्रक्रियात्मक आणि धोरणात्मक सुधारणांच्या दृष्टिकोनातून सर्वार्थाने क्रांतिकारी ठरले. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणापासून ते आत्मनिर्भरतेकडे वाटचालीपर्यंत, २०१४ पासून मोदी सरकारच्या कारकिर्दीत भूतकाळातील पद्धतींपासून वेगळे ठाम पाऊल उचलून राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. अर्थात, कोणत्याही सुधारणेच्या प्रवासात अडथळे येतातच आणि टीकाही होते. मात्र, तरीदेखील भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या सुधारणा मोदी सरकारने साध्य केल्या आहेत. त्

1 Days 4 Hr ago
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

परराष्ट्र धोरणाची दशकपूर्ती : नरेंद्र मोदी

२०१४ साली भारतात सत्ता तर बदललीच; पण सत्तेसोबत परराष्ट्र धोरणात होणारा संभाव्य बदल भारतातील आगामी पिढ्यांसाठी स्वाभिमान निर्माण करणारा ठरणार होता. २०१४ सालापूर्वीच्या सत्ताबदलाने फक्त परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव यातच बदल होऊन परराष्ट्र नीती मात्र त्याच गांधीगतीने परिभ्रमण करीत असायची. पण, पंतप्रधान मोदी यांनी कणखर आणि आक्रमक भूमिका घेऊन जागतिक पटलावर स्वतःची कृष्णनीती राष्ट्रहिताने आखायला सुरुवात केली आणि या मोदी धोरणाचाच परिपाक म्हणजे आधी संकटे शोधा, मग संधी.फ यातूनच भारताने आज आत्मनिर्भर परराष्ट्र

1 Days 5 Hr ago
विविधा ऑगस्ट. १४, २०२५

एमएसएमई आणि ११ वर्षांतील परिवर्तनाची उद्यमगाथा...

भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे क्षेत्र केवळ रोजगारनिर्मितीच नाही, तर उद्योजकतेची संस्कृती जोपासणारे क्षेत्र आहे. २०१४ सालापर्यंत एमएसएमई क्षेत्राला भांडवलाची टंचाई, तंत्रज्ञानातील मागासलेपणा, बाजारपेठांपर्यंत मर्यादित पोहोच व सरकारी योजनेबाबत माहितीचा अभाव अशा अनेक अडचणी होत्या. २०१४ सालानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या क्षेत्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आणि मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया म

1 Days 5 Hr ago

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121