संपादकीय

Trending Videos
देश-विदेश एप्रिल. ०४, २०२५

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि

22 Hr 12 Min ago
देश-विदेश एप्रिल. ०४, २०२५

Ram Navami अखेर सत्याचाच विजय! राम नवमी मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, ममता सरकारची टाय टाय फिश

Ram Navami प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली.

23 Hr 21 Min ago
देश-विदेश एप्रिल. ०४, २०२५

Ram Navami ! कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी अन् रामनवमीला विरोध

Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न

1 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. ०४, २०२५

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित

1 Days 2 Hr ago
देश-विदेश एप्रिल. ०४, २०२५

काँग्रेस वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार!

Waqf Bill संसदेत नुकताच वक्फ सुधारित विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे काँग्रेसने ४ एप्रिल २०२५ रोजी शुक्रवारी म्हटले आहे. १३ तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर राज्यसभेने वक्फ विधेयकाला मान्यता दिली आहे. अशातच आता X वरील एका पोस्टमध्ये, एआयसीसी चे सरचिटणीस जयराम राजेश यांनी ट्विट केले आहे. ते त्यात म्हणाले की, काँग्रेस लवकरच वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२४ च्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे आता राजकारणात याच मुद्द्याला धरून एक ट्विस्ट निर

1 Days 3 Hr ago
जरुर वाचा
विविधा एप्रिल. ०५, २०२५

अगस्तींपासून ते अलीपर्यंत...मालदीवमधील रामायण

Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण

14 Min ago
विविधा एप्रिल. ०५, २०२५

परंपरा इंडोनेशियातील रामायणाची...

Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो

57 Min ago
विविधा एप्रिल. ०५, २०२५

चीन आणि हृदयसंवादी रामायण

Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.

1 Hr 41 Min ago
विविधा एप्रिल. ०५, २०२५

जनकपुरीतील रामगाथा

Lord Shree Ram रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदू

2 Hr 8 Min ago
आद्य आराध्य एप्रिल. ०५, २०२५

श्रीलंकेतील रामयणाच्या पाऊलखुणा

Sri Lanka Ramayana हिंद महासागरातील श्रीलंका हे केवळ एक निसर्गरम्य द्वीपराष्ट्र नाही, तर भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेले महत्त्वपूर्ण पौराणिक स्थळसुद्धा आहे. रामायणात प्रसिद्ध असलेली ही सोन्याची लंका म्हणजेच रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेत आजही रामायणकालीन स्थळे जसे की अशोकवन, केलानिया बिभीषण मंदिर, रामसेतू आणि दिवूरुमवेला अस्तित्वात आहेत. रामायणातील प्रसंग तिथे जिवंत वाटतात. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक स्थळे आणि श्रद्धेचा संगम असलेले ही भूमी भारतीयांसाठी केवळ एक पर्यटनस्थळ नसून, एक भावनिक नाते जपणारे पव

2 Hr 22 Min ago
आद्य आराध्य एप्रिल. ०५, २०२५

रामायणाची विश्वयात्रा

Lord Shri Ram रामायण ही केवळ कथा नाही, तर तो एक प्रवाह आहे. प्रवाह संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा. प्रभू रामचंद्रांची चरणरज भारतभूमीत पडली असली, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने आणि मर्यादेच्या मोहिनीने सारे विश्वच मोहित झाले. रामनवमीनिमित्ताने ‘रामायणाचा जागतिक वारसा’ या विशेषांकात आपण रामकथेच्या या जागतिक प्रवासाचा वेध घेत आहोत. विशेषांकात रामकथेच्या प्रवासाची सुरुवात भारताच्या सीमेलगतच्या देशांपासून केली असून, मग हा प्रवास आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतींपर्यंत कसा पोहोचला, त्याचे विविध लेखा

2 Hr 49 Min ago

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121