महाराष्ट्रातून सुरू होणारी भारताची आत्मनिर्भरता
आपल्या हातातील स्मार्टफोन, रस्त्यावर धावणारी इलेक्ट्रिक कार किंवा अगदी घरावर चमकणारे सोलर पॅनेल, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एक मौल्यवान, पण नजरेआड असलेला घटक म्हणजे ‘रेअर अर्थ्स’ अर्थात दुर्मीळ खनिजे. आत्मनिर्भरता आणि तंत्रज्ञानासोबत पर्यावरणाची जबाबदारी हीच आजच्या नव्या भारताची ओळख ठरत आहे. याच विचारातून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथे ‘एव्हरग्रीन रिसायकलकॅरो इंडिया लिमिटेड’ने उभारलेले ‘रेअर अर्थ्स अॅण्ड अॅडव्हान्स्ड मटेरियल्स रिसर्च सेंटर’ क्रांती घडविण्यास सज्ज झाले आहे. ई-कचरा आणि





