( Minister Bawankule on Nagpur Vidhan Bhavan ) नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाच्या तसेच शहर पुरवठा कार्यालयाच्या काही जागा नागपूर विधानसभेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असून, या जागांचे हस्तांतरण करावे. दोन्ही कार्यालयांनी पर्यायी जागा शोधून प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्याला अंतिम स्वरूप मिळेल. असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Read More
राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात ११ वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील दोन राजधान्यांना जोडणारी असेल. सद्यस्थितीत राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर,नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या ११ महत्त्वाच्या मार
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे म्हाडामार्फत दोन हजार ५०० आणि महादुला येथे एनएमआरडीए मार्फत एक हजार २०० घरकुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. या प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता आणि अन्य मागण्यांवर आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
( Rahul Pandey appointed as Chief Commissioner of State Information Commission and Nagpur Tarun Bharat Editor-in-Chief Gajanan Nimdev appointed as Information Commissioner ) राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह विभागीय माहिती आयुक्तपदी दै. ‘नागपूर तरुण भारत’चे मुख्य संपादक गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची निवड करण्यात आली आहे.
नागपूर ग्रामीणमधील तब्बल ९ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि भाजप नेते राजू पारवे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला.
नागपूर दंगलीचा कथित सुत्रधार फहीम खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे घर बेकायदा आढळून आल्याने नागपूर महापालिकेने २४ तासांचा अल्टीमेटम देत त्याच्या घरावर थेट बुलडोझर फिरवल्याचे समोर आले.
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
( Curfew in Nagpur city ) नागपूर शहरात सोमवार, दि. १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबर प्रकरणात ‘विश्व हिंदू परिषदे’ने काढलेल्या मोर्चानंतर दोन गटांत तुफान दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचार झाल्याची घटना घडली. यावेळी, उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवार, दि. २३ मार्च रोजी दुपारी 3 वाजता संपूर्ण शहर
Nagpur Riots राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील दंगलीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. नुकत्याच नागपूरातील झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून होणार आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार, २२ मार्च रोजी हमीद इंजिनयर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो औरंगजेब समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आता जे काही नुकसान झाले ते सगळे दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता विकली जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर हिंसाचाराच्या घटनेत मालेगावचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवार, २२ मार्च रोजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
नागपूर दंगल १७ मार्च २०२५ रोजी घडली होती. याच दंगलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आजही त्याचे विपरित पडसाद कायम असल्याचे दिसून येत आहेत. कट्टरपंथी जमावाने तुळस असणाऱ्या घरांवर हल्ला केला. देव देवतांच्या मूर्तींवर, घरांवर, वाहनांवर हल्ला चढवण्यात आला होता. या दंगलीनंतर नागपूरात शांतता असली तरीही परिस्थिती अद्यापही परिपूर्ण निवळली नसल्याचे दिसून येत आहे.
(NIA Team in Chhatrapati Sambhajinagar) राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले आहे. यातच नागपूरमध्ये दंगल (Nagpur Violence) उसळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) चे दिल्लीचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. संभाजीनगरमधील संशयित हालचालींवर एनआयएकडून लक्ष ठेवले जाणार आहे. औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तणाव निर्माण होण्याची चिन्हं असल्याने jराज्यातील प्रशासन तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आह
सोमवारी दिल्लीत ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात भडकाऊ आणि हिंसक भाषा वापरली गेली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये दंगल घडविण्यात आली, हा योगायोग नक्कीच नाही. औरंगजेबाची कबर नागपूरपासून तब्बल ४५० किमी दूर. तरी या शहरात दंगल घडविण्यामागे आपले हिंसक उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न होता. या दंगलीचे देशाच्या अन्य भागांतील दंगलींशी खूपच साधर्म्यदेखील आहेच. या महिनाअखेरीस नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडविलेल्या दंगलील
संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या नागपूर हिंसाचार प्रकरणातील अनेक आरोपी नागपूरच्या बाहेरचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ते कुठून आले याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती सायबर खात्याचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी गुरुवारी दिली.
नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपासातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. फहीम खाननेच जमाव जमवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नागपूर दंगलीचे पडसाद आता देशात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या मुघलशासक औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पोलिसांनी फहीम खानसोबत इतर ५१ जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कुराणचे पान जाळल्याच्या एका अफवेमुळे निष्पाप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दंगलखोर कट्टरपंथींना आपल्याच लोकांना अटक करण्यात आली असे वाटत आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता आता हिंदूंना त
नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना यासंदर्भात आता एक नवीन अपडेट पुढे आली आहे. या हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यादृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी महिला पोलिसाची वर्दी खेचत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तिसऱ्या दिवशीही संचारबंद कायम ठेवण्यात आली आहे. नागपूरातील एकूण ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संचारबंदी लागू असून पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर दंगलीत हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच ठिकाणी मुस्लिमांचीही दुकाने असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी मुस्लिम जमावाने घडवून आणलेल्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्या हिंदूंनी असा एकतर्फी बंधुभाव कसा टिकवून ठेवता येईल असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, नागपुरातील दंगलखोरांवर पोलीस सातत्याने अॅक्शन घेत असून संबंधित संवेदनशील परिस्थिती अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना नागपुरात १७ मार्च रोजी घडली होती.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान यानेच जमाव जमवला असून त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर दंगलीमुळे राज्य ढवळून निघाले आहे. १७ मार्च रोजी झालेल्या या नागपूरातील दंगलीतील प्रमुख आरोपी फहीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. औरंगजेबाची कबर तोडण्यावरून हिंदूंनी आपली आक्रमकता दर्शवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी कायदा हातात घेण्याचे काम करत आहेत. अशातच आता इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. ज्या ठिकाणी मुस्लिम जमावाने तोडफोड आणि दगडफेक करत नकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे.
( Nagpur violent clash ) औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी ‘विश्व हिंदू परिषद’ (विहिंप) आणि ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी नागपूर येथील महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्यानंतर पिसाळलेल्या धर्मांध कट्टरपंथींनी चिटणीस पार्कजवळ दगडफेक केल्याने दोन गटांत मोठा राडा झाला. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले.
नागपूरमधील महाल परिसरात सोमवार, १७ मार्च रोजी रात्री औरंगजेबाच्या कबरीवरून तुफान राडा झाला. यादरम्यान, दोन गटात दगडफेक झाली असून मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारामुळे सध्या वातावरण तापले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत या हिंसाचारातील आकडेवारी जारी केली. या घटनेचा सूत्रधार लवकरच कळणार असून नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.
नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केला. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर एक ट्रॉली भरून दगड आणि अनेक शस्त्र मिळाले असून या घटनेत काहीतरी सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी नागपूर घटनेवर विधानसभेत निवेदन केले.
( incident in Nagpur was a pre-planned Pravin Darekar ) नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा मोठा आरोप केला. तसेच या घटनेमागील मास्टरमाईंड शोधून काढून दंगेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई कराव
( Nitesh Rane on nagpur riots ) नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा वास येत आहे. याबाबत सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. दंगेखोरांना पाकिस्तानचा 'अब्बा' आठवेल, अशी कारवाई आता होणार आहे, असा इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी दिला.
महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून या हिंसाचाराच्या सूत्रधाराला बेड्या ठोका, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूर हिंसाचारातील जखमींच्या उपचाराबाबत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी या घटनेत जखमी झालेले नागरिक, त्यांचे कुटुंबीय तसेच पोलिस अधिकाऱ्यांची रुग्णालयात भेट घेतली.
दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि
महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम असून, दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अॅडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी सोबत गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी १ हजार ७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि ‘एचएस ह्युसंग’चे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली.
(GBS Death) राज्यात 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. एकीकडे पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्यातील विविध भागांमध्येही या आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूरातील जीबीएसचा हा तिसरा बळी असून राज्यातील मृतांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.
(Chandrasekhar Bawankule) "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. ही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम आणि महत्वाकांक्षी उपक्रम आहे", असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी महसूल विभागाने सांस्कृतिक विभागास तत्काळ जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाने तत्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. या प्रसंगी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे नागपूर जिल्हा परिषदेला १४२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील विकास कामातील अडसर दूर झाला असल्याचे बावनकुळे म्हणाले.
वाघनखे हे स्वराज्याचे शस्त्र असून त्यांच्यामुळेच आपण श्वास घेतो आहोत, हे लक्षात ठेवायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी केले.
नागपूर : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांची नागपूर व अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने १८ जानेवारी रोजी सायंकाळी शासन निर्णय जारी केला. नागपूर व अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
भारतीय रेल्वेचे एक प्रमुख केंद्र असणारे नागपूर रेल्वे स्थानक सेवा क्षेत्रात गौरवशाली १०० वर्षे पूर्ण करत आहे. हे स्थानक १५ जानेवारी १९२५रोजी तत्कालीन मध्य प्रांतांचे राज्यपाल सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून हे स्थानक भारताच्या रेल्वे जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उभे आहे.
समुपदेशनाच्या नावाखाली नागपूरात डॉक्टरकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी त्यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तांना संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग राज्यातील शहरी-ग्रामीण भागांना जोडण्याबरोबरच, संपूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे. दोन राज्यांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्याबरोबरच, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणारा हा प्रकल्प म्हणूनच महत्त्वाचा ठरावा.
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, (जीएमसी) नागपूर यांची पाहणी केली.