मराठवाडा मुक्तिसंग्राम हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग! रझाकारांच्या अन्यायाला त्रासलेल्या मराठवाड्यातील जनतेला मुक्ती मिळाली, त्यात संघाचे फार मह्त्त्वाचे योगदान होते. राष्ट्राच्या हिताप्रति अखंड सजग असणार्या संघ स्वयंसेवकांच्या सजगतेचे ते उत्तम उदाहरणच होते. संघाच्या या सजग आणि त्यागवृत्तीवर टाकलेला हा प्रकाश...
Read More
'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना' निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी शहिद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुधीर मुनगंटीवर, इम्तियाज जलील, अंबादास दानवे आणि इतर नेत्यांनी हजेरी दर्शवली होती.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने ठाकरे गटाने मागच्या घोषणांचे काय झाले? ते ही सांगा असे म्हणत टीका केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०१६ नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याबद्दल ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, श्री गणरायाच्या आगमनाच्या पुढ्यात हा संकल्प मराठवाड्यात विकासाची गंगा आणेल. यासाठी ४६ हजार ५७९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. तसेच आजच्या लोकाभिमुख निर्णयाने मराठवाड्याचा अनुशेष दूर होईल व महायुतीचे आपले सरकार जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करेल, ही खात्री मला आहे
"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", Arvind Sawant यांचा आणखी एक दावा!
तिकडे 'शिल्लक'सेना तर इकडे शिवसेना! : Devendra Fadnavis
Varun Sardesai यांची पत्रकार परिषद
'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : Raj Thackeray
“मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या बाबतीत जनतेत अनभिज्ञता आहे. महाराष्ट्रात ‘रझाकारांचे` लांगूलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचे सरकार होते. त्यामुळे याविषयी फारसे बोलले गेले नाही. पण रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन यालाच विरोध करतेस, ही दुर्दैवी बाब आहे
राज ठाकरेंचा सणसणीत इशारा
"ध्यानात घ्या सोन्याच्या पिंजर्यात राहणारा पोपट, मालकिनीच्या हातुन रोज गरम पाण्याची अंघोळ, रोज खायला दाळींबाचे दाणे, ही व्यवस्था असून सुध्दा जर पिंजर्याचा दरवाजा चुकून उघडा राहिला तर कुणाच्या लक्षात येण्याआधी उडून जातो. बेताची बुध्दी असलेल्या पोपटाला हे कळते. तर आपण माणसा सारखे माणूस आहोत, आपल्याला स्वातंत्र्य का नाही?" एक किरकोळ शरीरयष्टीचा तरूण निर्भयपणे बोलत होता. लोक मंत्रमुग्ध होवून ऐकत होते. बंदोबस्तासाठी असलेल्या वीस पंचवीस पोलिसांची त्याने पर्वा केली नाही. तो तरूण म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच
पुणे : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार गेले हे लक्षात ठेवावे, असा टोला हाणून त्यांनी आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून आपले सुरक्षाकवच सोडावे,” असे आव्हान दिले. ”ठाकरे यांनी स्वत:चे ‘ग्लोरिफिकेशन’ करणे थांबवावे,” असा सल्लादेखील विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना दिला.
दि. १७ सप्टेंबर रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. आज या घटनेला ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात महर्षी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या ‘आर्य’ समाजानेही महत्त्वाची भूमिका निभावली. आज जाणून घेऊया मराठवाडा मुक्ती संग्रामात ‘आर्य’ समाजाच्या बरोबरीने ‘गुंजोटी’ गावाने दिलेल्या लढ्याबद्दल...