राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
Read More
न सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने दि. ६ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या ठिकाणावर केलेला हवाई हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने सिमावर्ती भागात केलेल्या गोळीबाराने जवळपास १८ जम्मू आणि कश्मीरच्या स्थानिकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आंतर-मंत्रालयीन सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
संधीचे सोने कसे करावे हे ज्यांच्याकडे पाहून प्रत्येकाने शिकले पाहिजे, अशा सुप्रसिद्ध निवेदिका साधना योगेश कारंडे-जोशी यांच्याविषयी...
अमेरिकेत इस्लामिक शहर उभारू पाहणाऱ्या एका समुहाला चांगलाच झटका बसला आहे. इस्लामिक शहरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची विविध स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. तब्बल ४०० एकर परिसरात हे इस्लामिक शहर उभारून तिथेच स्थायिक होण्याचा अनेकांचा विचार होता. त्यासाठी जमीन विकत घेतली असून अनेकांनी त्यावरील प्लॉटसुद्धा खरेदी केले होते. याठिकाणी होणारे सर्व व्यवहार इस्लामिक नियम आणि कायद्यानुसार करावे लागणार होते. मात्र अमेरिकेच्या नेत्यांनी विशेषतः राज्यपालांनी इस्लामिक शहराला विरोध केल्याचे दिसते आहे. EPIC City
Naxalism “जंगलातून माओवादी हद्दपार होत असले तरी शहरी नक्षलवाद्यांचा धोका अजूनही कायम आहे,” असे विधान नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानिमित्ताने शहरी नक्षलवाद्यांची समाजात खोलवर विषपेरणी करणारी कार्यशैली आणि राष्ट्रविरोधी षड्यंत्रे उलगडणारा हा लेख...
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून उद्यापासून विमान सेवेला प्रारंभ होईल.
'श्रीराम सेवा मंडळ कल्याण शहर'च्या वतीने रामनवमीचे औचित्य साधून याहीवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा त्यांचे २३ वे वर्ष असून 'श्रीराम नाम सर्वत्र, सर्व हिंदू एकत्र' या संकल्पनेखाली सर्वांना शोभायात्रेत सहभागी होणाचे आवाहन श्रीराम सेवा मंडळ कल्याण शहर कार्याध्यक्ष राजन चौधरी आणि भाजपा कचोरे प्रभागच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी केले आहे. रविवार दि. ६/४/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. श्री शंकर मंदिर, श्री कृष्ण नगर, पत्रीपुल, कचोरे, कल्याण पूर्व येथून 'श्रीराम रथ यात्रा भव्य मिरवणुक' निघेल.
दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पाने नुकताच एक माईलस्टोन गाठत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एससीएलआर विस्तार टप्पा १मध्ये वाकोला फ्लायओव्हरवरील २१५ मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅनच्या यशस्वी लाँचिंगसह एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर खुर्जा या शहरात एक मंदिर आहे. जे सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले गेले असून मागील ३० वर्षांपासून मंदिराचे दरवाजे कुलूपबंद होते. हे मंदिर जाटव समाजाने बांधले असल्याचे सांगण्यात येते. १९९० च्या दंगलीनंतर जाचव समाजाने बुलंदशहर सोडले आणि तेव्हापासून मंदिराचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले. यावेळी समाजातील एका कुटुंबाकडून मंदिरातील मूर्तीचे नदी पात्रात विसर्जन करण्यात आले.
Shamim spit उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात शमीम नावाचा कट्टरपंथी भाजीवर थुंकत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ पाहिल्यास अनुपशहरच्या भाजी मंडईत एका दुकानदार गाडीवर ठेवलेल्या भाज्यांवर थुंकत आहे. थुंकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. शेऱ मोहम्मदचा मुलगा शमीम असे आरोपीचे नाव आहे.
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर ( Mumbai City ) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झाले आहे.
ठाणे : ठाणे शहर तलावांचे शहर असून या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मी याच मातीतला असून माझ्या चार पिढ्या या शहरात आहेत. त्यामुळे शहरातील जो ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आहे, त्याची जपणूक आपणच नाही केली, तर पुढच्या पिढीला शहराचे वैशिष्ट्य कसे कळणार? या हेतूने पहिल्यांदा आमदार झाल्यावर अक्षरशः डम्पिंग बनलेल्या ठाण्याच्या टाऊन हॉलचे नूतनीकरण केले, असे महायुतीचे उमेदवार व ठाण्याचे विद्यमान आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) म्हणाले. केळकर यांचा विधानसभेसाठी निवडणूक अजेंडा काय आहे, याबाबत दै.‘मुंबई तरुण
कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड या निवडणूक लढवत आहेत. कल्याण शहरातील पूर्व विभागात येत्या काळात सुपर स्पेशालिटी रुग्णालय, महिला सुरक्षेसाठी पोलीस चौकी, सुसज्ज रस्ते आदी विकासकामांसह महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. तसेच शहराचा विकास हा एकच ध्यास असल्याचे सुलभा गायकवाड ( Sulabha Gaikwad ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे येथे राज्य होते. आपण संभाजी महाराजांचा आदर करत पुणे शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव द्या, औरंगाबाद शहराचे नाव औरंगाबादच असू द्या अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. ते वाशिमच्या रिसोड शहरात विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले असता त्यांनी प्रतिपादन केले.
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं या महायुतीचे उमेदवार संजय केळकर (Sanjay Kelkar ) यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह नुकतीच केळकर यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
ठाणे : ( Thane weather ) ठाणे शहरात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक १९० वर पोहचला आहे तर, आवाजाची पातळी ८४ डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे. मात्र, हरित फटाके फोडण्याकडे ठाणेकरांचा कल वाढल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदुषण तुलनेने कमी झाल्याचा तसेच धुलीकणांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा ठाण्याची हवा मध्यम प्रदुषित वर्गवारीत असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केला आहे.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ॠषीपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात ३५ हजार महिलांकडून अथर्वशीर्ष पठण करण्यात आले आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.
Ganeshotsav 2024 दगडूशेठ गणपती मंडळात (Dagadu Sheth Halwai Ganpati) पुणे येथे रविवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जवळपास ३५,००० महिलांनी भगवान गणेश कोषक संस्कृत पठण केले आणि जप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला पहाटेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ठिकाणी जमल्या आणि त्यांनी अथर्वर्शीर्षचे पठण करून ग्रंथांचा जप करून दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाल्या आहेत.
मिल्क सिटी ऑफ इंडिया म्हणून परिचित असणारे गुजरात राज्यातील आणंद शहर आता आगामी काळात बुलेट ट्रेनमुळेही प्रसिद्धीस येणार आहे. मिल्क सिटी अशी ओळख असणारे आणंद शहर बुलेट ट्रेन स्थानकाचे अंतरंग आणि बाह्यरंग दुधाच्या थेंबांचे द्रवरूप स्वरूप, आकार आणि रंगाची प्रतिकृती असेल.
'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया', मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'अंतर्गत ०३ रिक्त जागांकरिता इच्छकु व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मधील पदभरती संदर्भातील अधिक तपशील जाणून घेऊयात.
सहकार भारती वायव्य मुंबई जिल्हा स्थापना दिनानिमित्त आणि ४६ व्या वर्षात पदार्पण केल्या निमित्ताने सहकारी पत संस्था, गृहनिर्माण संस्था, महिला बचत गट कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे संमेलन शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी अंधेरी येथील साई श्रद्धा समिति साई कला मंच येथे संपन्न झाले.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाला अर्थात ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ला चालना देण्यासाठी पुनर्विकास करणार्या संस्थांना शुल्कात ५० टक्के सूट देण्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच केली. तसेच मुंबईत सर्वसामान्यांना परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. त्यानिमित्ताने मुंबईतील पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडण्यामागची कारणे, मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी तुपेकर, तहसीलदार आदेश डफळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, जिल्हास्तरीय संरक्षण अधिकारी अश्विनी तांबडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक : सन २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
ठाणे : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारचा पर्दाफाश मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले.मात्र, कारवाई करण्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने ठाणे पोलिसांनी फतवा काढुन अविनाश जाधव यांनाच मुंब्य्रात प्रवेश बंदी केली आहे. कळवा विभागाचे सहा.पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विलास शिंदे यांनी, मुंब्य्रात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्कार समारंभाला जाण्यास जाधव यांना प्रतिबंध करण्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान, पोलिसांच्या या फतव्यामुळे मनसैनिक
मागील दहा वर्ष दिव्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई कृत्रिम असून दिव्यात मनमानी कारभार करणाऱ्या शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील या जोडगोळीच्या गलथान कारभारामुळे पाण्याची समस्या लोकांना भेडसावत आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
शहरांच्या योग्य अंमलबजावणीचा अभाव यामुळे भारताच्या विकासाच्या प्रवासात मोठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत भारतात ७५ नियोजित शहरे विकसित झाली असती तर जगात भारताची स्थिती पूर्णपणे वेगळी असती. त्यामुळे एकविसाव्या शतकातील गतिशील भारतात सुनियोजित शहरे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. ‘नियोजनकेंद्रित शहरी विकास’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते बोलत होते.
देशाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेसाठी अर्थसंकल्पामध्ये यंदा तब्बल २. ४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील बफर झोन असलेल्या रोटरी गार्डनच्या भूखंडाचे जतन करणे हे सगळ्य़ांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू आणि मुलांच्या खेळांसाठी प्राधन्य देऊ असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय काम केले. नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक प्रयत्नांनी चोरी वा तस्करी केलेल्या शेकडो प्राचीन वस्तू आणि मूर्ती परदेशातून परत आणण्यात यश आले आहे. आज मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतातील कितीतरी स्थळांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
Anand Teltunde; भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे याला उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. एनआयएनं (NIA) या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितल्यानं, उच्च न्यायालयाकडून जामीनाच्या निकालाला आठवड्याभराची स्थगिती देण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 दिनांक 16 व 17 नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता. दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीत हा ग्रंथोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, वक्ते व संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले उपस्थित होते. अनेक रसिक वाचकांची तसेच साहित्यिकांची यावेळी उपस्थिती लाभली होती.
नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जी. एन. साईबाबा प्रकरणातील निर्णयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यापूर्वी घडलेल्या घटना याबद्दल चर्चा सुरू झाली. त्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडींची थोडक्यात माहिती व्हावी हा या लेखाचा उद्देश आहे.
दोन्ही न्यायालये एकाच कायद्याच्या पुस्तकाचा संदर्भ वापरत असताना असा विसंगत निर्णय येणे, विचार करण्याजोगेच. तसेच यातूनही शहरी माओवादाची ठोस व्याख्या करुन त्याला कायद्याच्या चौकटीत आणण्याची गरज स्पष्ट होते. केंद्रातील मोदी सरकार त्या दिशेनेही लवकरात लवकर निर्णय घेऊन शहरी माओवादाला मोडीत काढण्यासाठी विशेष कायदा करेल, याची खात्री वाटते.
माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली. या हल्ल्याप्रकरणी आयपीसीच्या विविध कलमान्वये तक्रार दाखल करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये, शुक्रवारी दि. १५ जुलै रोजी सकाळी सशस्त्र हल्लेखोरांनी एका मशिदीत घुसून नमाज अदा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या एका वृद्धाची निर्घृण हत्या केली. या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. बुरखा घातलेले मारेकरी मशिदीत घुसले आणि मशिदीच्या आवारातच गोळीबार करून मृत वृद्धाची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा प्रमुख नेता असलेल्या श्रीधर श्रीनिवासन याच्या स्मरणार्थ घेतलेल्या सभेत सहभागी झाल्याची साक्ष कोरेगाव-भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या हर्षाली पोतदारने दिली आहे. ११ आणि १२ जुलै रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा आयोगाच्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरील चौकशीवेळी पोतदार हिने साक्ष दिली आहे.
प्रवास करायला कुणाला नाही आवडत? कुणी नवी जागा बघायला प्रवास करतो, कुणी ऐतिहासिक वास्तू बघायला, कुणी ठिकठिकाणचा निसर्ग बघायला, तर कुणी मोठ मोठी हॉटेल्स. मात्र, आज आपण जाणून घेणार आहोत, एका अशा अनोख्या प्रवासाची गोष्ट जो चक्क मधमाशीच पोळं वाचवण्याकरिता केला गेला. त्याचाच हा आढावा...
कचरा हा शहर आणि ग्रामीण परिसराला भेडसावणारा मोठा प्रश्न बनत चालला आहे.असे असले तरी दिवसेंदिवस विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक समस्यांची उत्तरे शोधत आहोत. कचर्याचे योग्य नियोजन करणे हे सरकार समोरचे मोठे आव्हान आहे. पण अशातच गोव्यातील साळीगावमध्ये कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक मोठा प्रकल्प उभा आहे. गोवा स्थापनादिना निमित्त या प्रकल्पाचा आढावा घेणारा हा लेख...
शहरातील प्रस्तावित ‘मेट्रो-३’ मार्गिकेच्या कारशेडबाबत केंद्र सरकारच्यावतीने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शहरातील ‘मेट्रो-३’च्या कारशेडसाठी आरेच्या जागेचा पुर्नविचार करण्याची सूचना केंद्र सरकारने या पत्राद्वारे केली आहे. आरे येथून मेट्रोचे कारशेड हलविण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा, असे केंद्र सरकारने राज्य सरकारला या पत्रातून बजावले आहे.
ष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (एनआरसीपी), महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1182.86 कोटी रुपये खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून 208.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणार्या पुणे शहरात 3.7 लाख रुपये किंमतीचा शस्त्रसाठा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील दिघी परिसरात ‘कुरिअर फर्म’च्या कार्यालयात हा शस्त्रसाठा सापडला असून या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
नगर भूमापनद्वारे कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात २०१२-१३ सालातील सिटी सर्व्हेत घोटाळा झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. याप्रकरणी कळमेश्वर येथील उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने घेतलेल्या शिबिरात ९० अर्ज प्राप्त झाले असून, त्यांच्या पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
जगभरातील ४०४ दाटीवाटीच्या शहरांमध्ये मुंबई हे जगातील पाचवे दाटीवाटीने शहर ठरले आहे. ग्लोबल टेकनॉलॉजी या संस्थेकडून केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी राज्यसभेत बोलत होते. या भाषणातून त्यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ले केले
राज्यात ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे झालेला आहे, जिथे कुठली शेतजमीन शिल्लकच उरली नाहीये तिथे सातबारा बंद करून फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे
शहरांच्या विकासासाठी तज्ज्ञांची समिती आणि ५ नव्या विद्यापीठांची घोषणा यंदा करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य योद्ध्यांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि यातनांचे ऋण चुकते करण्याची जबाबदारी आता आली आहे, ती आजच्या पिढीवर... ‘स्वातंत्र्याचे ७५वे अमृतमयी वर्ष’ साजरे करताना अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आली आहे की, खरंच त्या बलिदानाचे मोल आम्ही कसे करणार आहोत? त्याबदल्यात आज आम्ही देशाला काय देणार?