Tribal

आदिवासी शेतकर्‍यांसाठी स्ट्रॉबेरी ठरतेय वरदान

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्‍याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्‍यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावर

Read More

महिला सक्षमीकरणासाठी शुभदा देशमुखांचा संघर्ष

महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीशभाऊ आणि शुभदाताई हे दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावलेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ने आयोजिलेल्या आंदोलनात त्या युवापिढीसोबत सहभागी झाल्या. मात्र, आंदोलन विघटित होत गेल्यानंतर शुभदाताईंनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सतीश गोगुलवारांसोबत त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. याच काळात उभयतांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शुभदाताईंनी लग्नानंतरही आपल्या नावात बदल

Read More

विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेलं विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्ताव व नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहे. पूर्ण काळ अधिवेशनं घेऊन विक्रमी कामकाज केले आहे. लोकशाहीत चर्च

Read More

विष्णु सवरांच्या कर्तृत्वाचा दीपस्तंभ अविरत तेवेल...

आपल्या चिल्या-पिल्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना पाठीशी घेऊन मोलमजुरी करण्यासाठी दरवर्षी दूरवर परगावी जाणे, ज्याला वनवासी ‘जगाय चाल्लू’ असे म्हणतात. अशा पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम जंगली भागांतील तालुक्यांपैकी वाडा तालुक्यातील गालतरे या वनवासी पाड्यावर दि. १ जून, १९५० रोजी सवरा दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. हिंदुत्वाच्या संस्काराचा पगडा असलेल्या, सवरा कुटुंबीयांनी बालकाचे नाव ‘विष्णु’ असे ठेवले. याच विष्णुने पुढे अखंड दारिद्य्राच्या गाळांत रुतलेल्या, खितपत पडलेल्या वनवासी समाजाचा उद्धार केल

Read More

भाजप व वनवासींशी कायम नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व

विष्णु सवरा उर्फ सवरा साहेब म्हणजे तत्कालीन ठाणे ग्रामीण भाजपमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधे राहणीमान, प्रामाणिकपणा, कायम भाजपचा विचार आणि वनवासी बांधवांसाठी तळमळ ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. सवरा साहेबांना भेटण्यासाठी कधीही भाजपचा कार्यकर्ता वा सामान्य नागरिकांना ‘अपॉईंटमेंट’ घ्यावी लागली नाही. कायम जनतेच्या गराड्यात राहणे हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग असावा. आदिवासी विकासमंत्रिपद भूषविण्याचा मान सवरा साहेबांना दोन वेळा मिळाला. या काळात त्यांच्या कार्याचा ठसा आदिवासी विकास विभागावर उमटला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121