महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतुदी केल्या असून, महाराष्ट्रातील या सांस्कृतिक वारश्याचे पुनरूत्थान होणार असल्याचे बोलले जात आहे.
Read More