( Operation Sindoor ) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर मसूद अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Read More
(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त जम्मू काश्मीर (पीओजेके) मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ची भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी सविस्तर माहिती दिली.
Mohammad Yunus was recently openly threatened by an Islamist organization बांगलादेशातील सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना अलीकडेच एका इस्लामी संघटनेने, शेख हसीना यांच्यासारखीच अवस्था करण्याची म्हणजेच राजकीयदृष्ट्या संपवण्याची खुलेआम धमकी दिली. या धमकीचा संदर्भ एका अशा अहवालाशी जोडलेला आहे, जो महिला विकासाची भूमिका घेणार्या ’महिला व्यवहार सुधारणा आयोगा’ने सादर केला होता. कट्टरतावाद्यांच्या मते, या सुधारणा ‘शरिया’विरोधात असून त्यांचा अवलंब केल्यास इस्
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
(Murshidabad Violence) मुर्शिदाबाद हिंसाचारादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांच्या भीतीमुळे धुलियान आणि मुर्शिदाबादमधील शेकडो हिंदू कुटुंब घरे सोडून मालदा येथे पळून गेली होती., परंतु राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस हे स्वीकारण्यास तयार नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार अमीरुल इस्लाम यांनी या हिंसाचारात हिंदू नागरिकांच्या घरांच्या तोडफोडीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
Jamaat-e-Islami इस्लामी आंदोलन बांग्लादेश आणि हेफाजत-ए-इस्लाम यांनी सरकारने महिला व्यवहार सुधारणा आयोगाच्या अस्वीकार्य आणि वादग्रस्त शिफारशी त्वरित रद्द करण्याची मागणी केली. आयोगाने शनिवारी मुख्य सल्लागारांना ४३३ शिफारशींचा अहवाल सादर करण्यात आला.
मल्हारी मार्तंडास मल्लू खान म्हणणे म्हणजे; समाजाची दिशाभूल करण्यासाठी रचलेला एक असफल प्रयत्नच #Jejuri #Khandoba #Malhari #Martand #Pune #MalluKhan #AjmatKhan #Hindu #Islam #News #MahaMTB
Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित
पाकिस्तानातील पेशावरमध्ये वय वर्ष ५६ असलेल्या हिंदू सफाई कर्मचारी नदीम नाथला गोळी मारण्यात आली आहे. त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे. त्यानंतर या प्रकरणात मुश्ताक नावाच्या इस्लामी कट्टरपंथीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी पेशावरच्या पोस्टल वसाहतीत नदीमने आपले काम संपवून घरी परतत होता. त्यावेळी मुश्ताक नावाच्या युवकाने संबंधित हिंदूवर हल्ला केला, त्यावेळी नदीमला गोळी लागल्याने तो धारातीर्थ पडला. त्यानंतर त्याला एका न
conversion इस्लामचा प्रसार हा गेल्या काही दशकांत जागतिक स्तरावर वेग घेत आहे. त्याचे जसे सामाजिक परिणाम आहेत, तसेच राजकीय परिणामही आहेत. सध्या अमेरिका आणि केनिया या देशांत इस्लाम स्वीकारणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. धर्मप्रसार केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर त्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भही असतात. कोणत्याही देशाच्या मूळ संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारा हा बदल, सहजतेने स्वीकारला जाऊ शकत नाही. इस्लामचा हा वाढता प्रभाव केवळ वैय
Unnav उत्तर प्रदेशातील उन्नवमध्ये होळी दरम्यान रंग फेकण्यावरून झालेल्या वादातून मशिदीत जाताना मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आपल्या पथकांसोबत घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, संबंधित मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन तपासणीच्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे.
Ramadan इस्लाम धर्मातील पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू होताच आता इस्रायलने २ मार्च रोजी गाझा पट्टीत सर्व वस्तू आणि पुरवठ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. दहशतवादी संघटना आणि हमासच्या अलिकडील धोरणाबाबत इस्रायलने ही कारवाई केली. खरं, तर युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर, दहशतवादी हमासने अमेरिका समर्थित युद्धबंदी वाढवण्यास नकार दिला आहे.
“ओ भाई, इंडिया कसा जिंकला, तर त्यांच्या एका एका खेळाडूसोबत दोन दोन पंडित होते. एकूण २२ पंडित होते. त्यांनी जादूटोणा केला. बताओ तभी तो जादूटोणा करून ‘इंडिया’ जिंकला. पंडितांना घेऊन पाकिस्तानमध्ये आले असते, तर त्यांचे बिंग फुटले असते. म्हणून तर इंडियाच्या क्रिकेटर्सनी पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला.” समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झालेला पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा हा व्हिडिओ पाहून भयंकर करमणूक झाली. १९४७ साली भारतापासून फुटून पाकिस्तानने काय मिळवले? तर २०२५ साली हे असे अगाध अज्ञान वाटणारी पाकिस्तानची जाहिल प
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची मलेशिया सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच.
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राज
मध्य प्रदेश कॅरेडरचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी म्हटले आहे की, इस्लाम धर्म हा अरब धर्म आहे. भारतातील प्रत्येकजण मूळत: हिंदू असल्याचे प्रतिपादन केले आहे. नियाज खान म्हणाले की, दुसऱ्या धर्मातर केल्याने आपली मूळ ओळख बदलत नाही. तसेच सामायिक सांस्कृतिक आणि अनुवंशिक वारसा समजावून सांगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पूर्वाश्रमीची इराणी नागरिक आणि आताची स्वीडनची नागरिक असलेल्या लीना इशाक या महिलेला स्वीडनमध्ये नुकतीच १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिने एका याझिदी महिलेला आणि तिच्या सहा मुलांना गुलाम बनवले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने इस्लाम कबूल करवून, ती सगळी कामे करून घेत होती. त्या सगळ्यांना तिने बंदी बनवले होते. भयंकर! ‘इसिस’मधल्या पुरुषांनी याझिदी समाजावर अत्यंत क्रूर, अमानवी अत्याचार केले, नरसंहार केला आणि ‘इसिस’मध्ये सामील असलेल्या महिला दहशतवादीही तशाच!
मुंबई : सैफ अली खानवर ( Saif Ali Khan ) हल्ला केलेल्या आरोपीला दि. १८ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. यावर माजी खासदार, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले. आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास आले असून यावर पोलिस अधिक चौकशी करणार आहेत.
Conversion मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मुस्लिम जोडप्याने १४ जानेवारी २०२५ रोजी स्वेच्छेने हिंदू धर्मांतरण (Conversion) केल्याची घटना घडली. हिंदू धर्मात धर्मांतरण केल्याने दाम्पत्यांना घरमालक धमकी देत असल्याचे दाम्पत्यांचे म्हणणे आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाम्पत्यांनी केली आहे. दाम्पत्यांनी धर्मांतरण केल्याने घरमालकाला राग आलाअसल्याची माहिती समोर आली. येत्या २४ तासांत त्याने पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर जामीनदार त्याला ठार मारेल, अशी धमकी देण्यात आली.
Bangladesh अब्दुल है कानू या स्वातंत्र्यसेनानीची जमात-ए-इस्लामी दहशतवादी संघटनेच्या समर्थकांनी अवमान केल्याची घटना घडली. कट्टरवाद्यांनी संघटनेच्या समर्थकांनी त्यांच्या गळ्यात चप्पलांचा हार घालत त्यांचा अपमान केला. त्यानंतर त्यांना धमकीही देण्यात आली. ही घटना कोमिल्ला जिल्ह्यातील चौधरग्राम येथे घडली. ज्याठिकाणी बीर प्रतीक पुरस्कार विजेते अब्दुल है कानू त्यांच्या लुडियारा गावात परतल्यानंतर त्यांना लक्ष्य करण्यात आले.
Sharia court इस्लामी कट्टरवादापुढे इंग्लंडचा कायदा हा बळी पडला जात आहे. कायद्याचे राज्य ही संकल्पना देणाऱ्या देशात आता इस्लामिक न्यायालये सुरू करण्यात आली आहे. ही न्यायालये उघडपणे ब्रिटीश कायद्यांचे उल्लंघन करत आहेत. शरिया कोर्ट नावाने चालवण्यात येणारी ही न्यायालये कट्टरपंथी समाजकंटकांच्या एकाच व्यक्तीने ४ वेळा विवाह करण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. ब्रिटीश सरकार या न्यायालयांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. या न्यायालयांमध्ये कायदेशीर अधिकृत नोंद नसलेले कायदेशीर विवाह होत आहेत.
Waqf Amendment Bill मोदी सरकारने केलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी ख्रिश्चन संघटनांनी मुस्लिमांना पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी, वक्फ बोर्डाने केरळ येथे ख्रिस्ती आणि हिंदूंच्या ४०४ एकरांवर दावा केल्यानंतर, लोक हे दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर व्हावे अशी मागणी करत आहेत. ही मागणी केवळ केरळच नाहीतर कर्नाटक आणि तामिळनाडूसह अनेक राज्यातील हजारो कुटुंबांकडून केली जात आहे, कारण त्यांच्या जमिनीवरील वक्फ दाव्यांमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले असल्याचे संकेत नाकराता येत नाही.
मुंबई : बांगलादेशात सत्तांतर होऊन मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून येथील इस्लामिक ( Islam ) कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हिंदूंची मंदिरे, देव-देवतांच्या प्रतिमा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या जिहाद्यांकडून वारंवार होत आहे. इस्लाममध्ये मूर्तिपूजकांना ‘काफीर’ मानले जाते. त्यासंबंधी सर्व गोष्टी त्यांच्यासाठी ‘हराम’ आहेत. बांगलादेशात धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंची प्रतीके असलेल्या मंदिरांवर याच उद्देशाने हल्ले झाल्याच्या घटना गेल्या काही
(Pakistan Embassy) बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंविरोधातील अमानवी हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. हिंदूंविरोधात हिंसाचाराच्या घटनांची गुन्हेगार बांगलादेशची कट्टरवादी धर्मांध संघटना जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची फूस असल्याचे समजते आहे.
महाराष्ट्रात मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम आक्रमक भूमिका घेतल्याचे आपण पाहिले. याचा अर्थ ‘नमाज पडण्यावर बंदी’ असा होत नाही, तर केवळ ‘मशिदींवर लागलेल्या अनधिकृत भोंग्यांतून होणार्या अजानवर बंदी घालावी’ असा त्याचा सरळ अर्थ. याच अवैध भोंग्यांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय इस्रायलमध्ये नुकताच घेण्यात आला आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन ग्वीर यांनी तेथील पोलिसांना मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. बेन ग्वीर लवकरच याबाबत एक विधेयक सादर करणा
Mufti Tariq Masood विवाह घरातील युवतींसोबत करा. कारण शिक्षित मुली या बेशिस्त आणि बेजबाबदार आहेत, असे वक्तव्य करणारे इस्लामचे धर्मगुरू मौलवी मुफ्की तारिक मसूद यांनी इस्लाम धर्मातील युवतींबाबत गरळ ओकली आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही मुफ्ती यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ते यासाठी प्रसिद्धीझोतात असतात.
separating Assam सीसीए-एनआरसी विरोधात आसामचे भारतापासून विभाजन करण्याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून शरजील तुरूंगात असताना त्याची बहीण फराह निशात न्यायिक सेवा उत्तीर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच आता शरजीलची बहीण न्यायाधीश झाली असून आता अत्याचाराविरूद्ध न्याय देणार असल्याचे बोलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टवरून सांगण्यात येत आहे की, शर्जील इमामच्या भावाने सोशल मीडियावर आसामची भारतापासून विभागणी व्हावी अशी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.
(Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
काबुल : २०२१ मध्ये सत्तेवर आल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानातील ( Afghanistan ) गैरइस्लामिक आणि सरकारविरोधी साहित्य काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. माहिती आणि संस्कृती मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट इस्लामिक कायद्यानुसार म्हणजे ‘शरिया’नुसार साहित्याचा प्रचार करणे आणि अफगाण मूल्यांविरोधात असलेल्या सामग्रीवर प्रतिबंध घालणे हा आहे. २०२१ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत तालिबानने इस्लामी आणि अफगाण मूल्यांविरोधात ४०० पेक्षा अधिक पुस्तके जप्त केली.
जनता रस्त्यावर उतरली की, जुलूमशाही बोकाळलेल्या हुकूमशाही सरकारच्या सिंहासनालाही जबरदस्त हादरे बसतात. पर्यायी, अशा सत्ताधीशांना सत्तेवरुन पायउतार होण्यावाचून गत्यंतर नसते. याची प्रचिती अगदी फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते अरब क्रांतीपर्यंत जागतिक इतिहासाने अनुभवली. सध्या पाकिस्तानी सरकार आणि पडद्यामागून सरकारची सूत्रे हाकणारे पाकिस्तानी सैन्य यांच्या विरोधातील जनतेचा रोषही असाच धुमसतोय. तेव्हा, या ठिणगीचे वणव्यात रुपांतर होऊन आपली राजसत्ता भस्मसात होऊ नये, म्हणून पाकिस्तानी सरकारनेही इंटरनेटवरील बंधने आणखीन आवळल
नवी दिल्ली : बिगरमुस्लिमांसोबत दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये ( Jamiya Miliya Islamiya ) मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो. प्रामुख्याने वनवासी विद्यार्थ्यांवर मुस्लिम होण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचे भयानक सत्य 'कॉल फॉर जस्टिस'तर्फे सत्यशोधन अहवालामध्ये मांडण्यात आले आहे.
काँग्रेस पक्ष आणि त्यांची मुस्लीम तुष्टीकरणाची धोरणे हा विषय देशासाठी नवीन नाहीच. एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाने वागण्यासाठी बाध्य करणार्या काँग्रेसला, गेल्या पाऊणशे वर्षांत मुस्लिमांच्या गळी सर्वधर्मसमभावाचे तत्त्व उतरवण्यात अपयशच आले. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक खैरातींचे वाटप करून सुद्धा, भारतातील मुस्लीम काही केल्या सर्वधर्मसमभाव न्यायाने वागण्यास तयार नाही, हे आजची परिस्थिती.
प्रियांका गांधी वाड्रा यांना राजकारणात आणण्यासाठी खटपट करत असताना, केरळ मध्ये मात्र आता एक नवीनच पेच उभा राहिला आहे. केरळचे मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनाराई विजयन यांनी ७ नोव्हेंबर रोजी वायनाड येथे पार पडणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत जमात-ए-इस्लामीच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता काँग्रेसचे सेक्युलॅरीझम कुठे गेलं ? असे म्हणत पिनारयी विजयन यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर जेव्हा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार आले, तेव्हा येथील हिंदू अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्याचा प्रयत्न, इस्लामिक कट्टरपंथींकडून झाला. तो आजही होताना दिसतो आहे. बांगलादेशी हिंदू आज असुरक्षित असल्याचे दिसत आहेत. यापूर्वी इस्लामिक कट्टरपंथी आणि आता बांगलादेशी लष्कराकडून झालेल्या अत्याच्याराबाबत, जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
( Diwali Celebration )हिंदू सण आले की इस्लामिक कट्टरंपथी कुठल्या न कुठल्या प्रकारे त्यास गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. राज्यात तीन ठिकाणी दिवाळीला विरोध दर्शवण्याचा प्रकार घडला आहे. कुठे काय घडलं? पाहा संपूर्ण व्हिडिओ
( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Hindu उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात इस्लामिक कट्टरवाद्यांच्या जमावाने दुर्गापूजेवेळी मंडपात घुसून गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. आरोपी कलीम, अरबाज, इम्रान आणि मुख्तार यांचा समावेश असून त्यांनी महिला भाविकांशी गैरवर्तन केले. यावेळी दुर्गापूजेच्या मंडपात लावलेला भगवा ध्वज फाडून दबाव आणला गेला असून ही घटना ५ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
(Pradeep Rawat)“कोणासोबतही शांतता पूर्ण सह अस्तित्व हे इस्लामला शक्य नाही. हा केवळ वर्तमान नाही हा इस्लाम जन्माला आल्यापासूनचा इतिहास आहे,” असे परखड मत माझी खा. प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माझी खा. प्रदीप रावत, लेखक आणि व्याख्याते भरत आमदापुरे, श्रीकांत लिंगायत यांचे बंधू चंद्रकांत लिंगायत आदी उपस्थित होते. हुतात्मा श्रीकांत लिंगायत स्मृती समिती, कै
नुकताच कर्नाटक सरकारने आदेश दिला की, दिगेरे आणि चिक्कमगलुरु येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करायचे असेल, तर उमेदवार महिलेला उर्दू भाषा येणे अनिवार्य आहे. असे का? कर्नाटकमध्ये सातत्याने हिंदूविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंच्या धर्मश्रद्धांना जाणूनबजून दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यानिमित्ताने कर्नाटकमधील हिंदूंच्या जगण्याचा परामर्श घेणारा हा लेख...
आपण इस्लामिक बिझनेस ग्रुप आहोत, असे सांगणार्या ‘ग्लोबल इखवान सर्विसेज अॅण्ड बिझनेस होल्डिंग्स’च्या धार्मिक वसतिगृहामध्ये बालकांचे शोषण होते, अशा तक्रारी मलेशियाच्या पोलिसांकडे आल्या. पोलिसांनी ’ग्लोबत इखवाना’च्या २० धार्मिक Islamic वसतिगृहांवर छापाही टाकला. ४०२ बालकांची सुटका केली. कोण आहेत ही बालक?
Ganesh Festival 2024 सूरतनंतर आता गुजरातच्या वडोदर येथे गणेश मंडळाच्या मंडपावरती दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता यावेळी गणेशोत्सवादरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरावर अरबी ध्वज फडकवण्यात आले. १० मजली असलेल्या सोसायटीत ४५० घरे आहेत. यावेळी ४८ घरांवर अरबी ध्वज फडकवल्यानंतर समाजात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. ही घटना रविवारी ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
Islamic Flag झारखंडच्या गिरडिहमध्ये मंदिरासमोर इस्लामिक ध्वज (Islamic Flag) लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. सारिया पोलीस ठाणे परिसरात पोलिसांनी हे प्रकरण हाताळले गेले. यावेळी इस्लामी ध्वज हटवण्यात आला असून तणावाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.
इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर म्हणा, असे आवाहन भाजप नेते नितेश राणेंनी केले आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झालेच पाहिजे या मागणीसाठी आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात गुरुवारी उरण ईश्वरपूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
Narmada School Islam Religion Question गुजरातच्या भरूच येथील नर्मदा शाळेत चाचणी परिक्षा पार पडली. त्या चाचणी परिक्षेत मुस्लिम समाजाबाबत काही प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ईद दिवशी नमाज पडले जाते त्याचे नाव काय? असा सवाल करण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही शाळा भारतातील आहे की पाकिस्तानातील असा सवाल उपस्थित झाला. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम धर्माबाबतचे काही प्रश्न हे चाचणीला धरूनच छापण्यात आले आहेत.
Conversion उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे वंचित समाजातील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतरण (Conversion) आणि बाल विवाहाप्रकरणी पोलिसांना रविवारी ११ ऑगस्ट रोजी १ मौलवीसह २ आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पीडित युवतीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईला फसवून मूर्ताजाने अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला. दरम्यान पीडिता युवती रूग्णालयात मुल जन्माला घालण्याआधी तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर इस्लामिक पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणात पीडितेची आई आणि विवाह करणारा मुर्ताजाला अटक करण्या
Sheikh Hasina बांगलादेशात हसीना शेख यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारत देशात जाण्याचा निर्णय घेतला. शेख हसीना याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी भारतात आल्या होत्या. मात्र आता भारतात येण्याचे कारण काहीसे वेगळे होते. शेख हसीना यांनी राजीनामा देण्यामागे बांगलादेशचे तीन विद्यार्थी कारणीभूत आहेत असे बोलले जात आहे.
conversion in islam कट्टरपंथींनी हिंदू विद्यार्थ्याचा जबरदस्ती धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याची बाब लंडनच्या स्प्रिंगवेल स्कुलमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने जबरदस्ती धर्मांतरणाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांनाही शाळेतून काढून टाकले आहे. पीडित विद्यार्थ्याला त्याचे नाव बदलून मोहम्मद कर, अशी जबरदस्ती या तीन मुलांनी केली होती. जर नाव बदलले नाही, तर आम्ही तुझ्याशी मैत्री करणार नाही, अशी धमकीही त्यांनी त्याला दिली.
बॉलवूडमधील प्रसिध्द गायक लकी अली यांनी पुन्हा एकदा आपली कट्टर विचारसरणी दाखवून दिली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पीडितेचे कार्ड खेळले असून एका व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अल्लाशिवाय या जगात दुसरा देव नाही. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इस्लाम खतरे में हैं’, ’व्होट जिहाद’ असे शब्द देशात अनेक वेळा आपल्या कानावर येत असताना, जगात मात्र बदलाचे वारे वाहत आहेत. मध्य आशियातील मुस्लीमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानने त्यांच्या देशात असलेली हिजाबवरील सक्ती नुकतीच उठवली आहे. यासाठी ताजिकिस्तानच्या संसदेने रीतसर कायदा करून हिजाबबंदी जाहीर केली. ताजिकिस्तान हा मध्य आशियामधील तालिबानशासित अफगाणिस्तानच्या सीमेवरील देश. या देशाच्या चारही सीमा या जमिनीने वेढलेल्या. त्यापैकी दक्षिणेकडे अफगाणिस्तान, उत्तरेकडे किर्गिझस्तान, पूर्वेकडे चीन तर पश्चिमेकडे उझबेकिस्