"बालपणातील निरागसतेचा शोध घेत ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट हृदयस्पर्शी प्रवास उलगडतो. संकेत माने दिग्दर्शित आणि मायरा वैकुलच्या प्रभावी अभिनयाने सजलेला हा चित्रपट मुलांच्या कोड्यात पडणाऱ्या प्रश्नांचा शोध घेतो. हा सिनेमा पाहण्यासारखा का आहे? संपूर्ण समीक्षा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!"
Read More
सुप्रसिद्ध कलाकार डॉ. सुबोध केरकर (यांनी चित्रकार बनण्यासाठी आपली मेडिकल प्रॅक्टिस बंद केली) म्हणतात की, “तुम्हाला व्याकरण येते किंवा तुमच्याकडे लेखनकला आहे, म्हणून तुम्ही लेखक बनत नाही, तर उत्तम लेखक बनण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काहीतरी लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि ते वेगळे असले पाहिजे.” Book
Vijay 69 : आपल्या मरणानंतर जवळच्या व्यक्तींना आपल्याबद्दल दोन शब्द बोलताना हयात असताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात पारितोषिकं कमावली आहेत किंवा करिअरमध्ये यशाची किती शिखरं गाठली आहेत याचा उल्लेखच नसेल तर आपण काय जीवन जगलो? असा प्रश्न स्वत:ला ६९ व्या वर्षी विचारत एक नवी सुरुवात करणाऱ्या विजय मॅथ्यू यांची कथा ‘विजय ६९’ या चित्रपटात मांडली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी इनिंग सुरु करणाऱ्या लोकांचे उत्तम प्रतिनिधत्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजू
सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार ,असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण, सणांनाच घरातील नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस जातो ते कळतच नाही. मात्र, यंदाची दिवाळी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचे काम, खर्या अर्थाने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने केले. दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी कमावले होते. जाणून घेऊया नेमका चित्रपट आहे तरी कसा?
Paani Movie Review : आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि अभिनित पाणी हा हनुमंत केंद्रे यांची पाण्याची संघर्षगाथा मांडमारा चित्रपट प्रदर्शित झाला. मराठवाड्यातीलनागदरेवाडी या छोट्याशा गावात आपल्या होणाऱ्या बायकोसाठी गावात पाणी आणणाऱ्या जलदूताचा खडतर प्रवास नक्की पाहा..
(PM Gatishakti) ‘पंतप्रधान गतिशक्ती’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) ८१वी बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयटी) विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
Tumbbad Movie ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. अनेक मालिका आणि चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या असल्या, तरी राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षणीय ठरली. २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ दि. १३सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्ताने अनिता ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. अनेक मालिका आणि चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका
पौराणिक ग्रंथ, कथांनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे एकूण चार युग. सध्या कलियुग सुरू असून, पुराणांनुसार या युगाच्या अखेरीस संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होणार. भगवान विष्णू दहाव्या अवतारात या कलियुगात जन्म घेऊन वाईटाचा, असत्याचा खात्मा करणार. याच कलियुगावर आधारित दिग्दर्शक नाग अश्विन यांनी ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट भेटीला आणला आहे. दि. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाविषयी....
माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक परीक्षण स्पर्धा!
गेलेला संपूर्ण आठवडा बाजारात समभागातील चढ उतार अधिक प्रमाणात राहिली. परवा निफ्टीने पहिल्यांदाच २३००० पार केला तर काल अखेरच्या क्षणात बाजारातील रॅली थांबत बाजार सपाट अंकावर बंद झाले. त्या आधी दोन दिवस सलग बाजारात रॅली पहायला मिळाली. बुधवारी सेन्सेक्स १००० अंशाहून अधिक तर निफ्टी ३०० पूर्णांकाहून अधिक वाढले होते. बाजारात काल VIX Volatility Index हा निर्देशांक ६.५८ टक्क्यांनी खाली बंद झाला तर त्यापूर्वी गेले दोन आठवड्यात हा निर्देशांक ९ टक्क्यांपर्यंत चढउतार झाला होता.
इ कॉमर्स संकेतस्थळावरील खोटे रिव्ह्यूवर सरकार आता निर्बंध आणणार आहे. यासाठी सरकारने इ कॉमर्स कंपन्यांना खोट्या रिव्ह्यूला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना करण्यास सांगितले आहे. याआधी सरकारने या संकेतस्थळांना अथवा कंपन्यांना खोट्या रिव्ह्यूला पाच लावण्याचे सांगितले होते परंतु त्याची पूर्तता अजून झालेली नसल्याने अखेर कंपन्यांना या संदर्भात कडक पावले उचलण्याचे आदेश सरकारने या इ कॉमर्स कंपन्यांना दिले आहेत.
सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. विशेषत: स्त्री वर्ग पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहाकडे वळला आहे. यापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तो चमत्कार करुन दाखवला होता; ज्यात सर्व वयोगटांतील स्त्रिया एकत्रित चित्रपटगृहांत जाऊन स्वत:चं जीवन त्या चित्रपटाच्या माध्यमातून जगत होत्या. आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘वर्किंग वुमन’ आणि तिचा तिसरा हात म्हणजे मोलकरीण बाई यांच्या नातेसंबंधांवर आण
जीवनपटाचा सुरेल नजराणा‘स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुश-लव रामायण गाती...’ 1955 पासून मंत्रमुग्ध करणार्या स्वरांतून प्रभू श्रीरामाची महती घराघरांत पोहोचविणारे गीतकार, संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी आणि कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीत रामायणा’ या अजरामर कलाकृतीचा अमूल्य ठेवा पुढील कित्येक पिढ्यांना दिला. बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ दि. 1 मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने...
सह्याद्री’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील निर्माते आणि माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे यांचे ’भिरभिरं’ हे पुस्तक त्यांनी वेळोवेळी केलेल्या विविधांगी लेखनाचा संग्रह आहे. त्यांनी कथांपासून ललितलेखांपर्यंत निरनिराळे लेखनप्रकार हाताळले आहेत. या संग्रहात त्यांच्या आठ कथा आहेत. त्यातील ‘पेशंट’ आणि ‘भिरभिरं’ या कथा १९८०च्या दशकात ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, आजही त्या ताज्या वाटतात. ‘भिरभिरं’ ही अगदी अनोखी कथा. अनंत विचार-संवाद यांच्या कोलाहलातून वाट काढत जाणारी ही कथा कथानायकाला महसूल लिपिकाची नोकरी मिळाल्
आई सोबत असली की, आयुष्यात कितीही संकटे आली किंवा कोणतीही अडचण आली, तर तिचा सामना करण्यासाठी आपल्या मनगटात बळ असते. आई आणि मुलीचे किंवा मुलाचे नाते, हे शब्दांपलीकडे असते. आपल्या बाळाने मनातील एखादी गोष्ट जरी सांगितली नाही, तरीही नकळतपणे ती समजून त्यावर उपाय सांगणारी हक्काची मैत्रीणदेखील आईच! आजवर अनेक चित्रपटामंध्ये आई-मुलीचे नाते फार वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. पण, आजची तरुण पिढी आणि त्यांच्या पालकांमधील भावनिक, मानसिक नाते मोठ्या पडद्यावर तसे क्वचित पाहायला मिळते. पण, ‘माय लेक’ या चित्रपटातून दि
शरद जोशी... हे नाव ऐकल्यावर तुम्हाला आठवत असेल, तो शेतकरी नेता. पण, हे पुस्तक मात्र त्या नेत्याचं नाही. हे आहे त्याच्या नेतेपणाच्या चेहर्याआड असलेल्या माणसाचं.
वाहतूक सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने एमएमआर क्षेत्रामध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या सर्व प्रकल्पांच्या व्यवहार्यता अभ्यास, डीपीआर तयार करण्यासाठी वैयक्तिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे.
शिरीष कणेकर यांची लेखनाची एक आगळी शैली होती. त्यात खट्याळपणा होता; परखडपणा होता; इरसालपणा होता आणि तितकीच हृदयता देखील होती. ‘साखरफुटाणे’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या या शैलीचे प्रत्यंतर देईल. या पुस्तकाला ’खेंगट’ असे नाव देण्याचा विचार होता; पण अनेकांना ते समजणार नाही.
बहुप्रतीक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवार दि. २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वा. सावरकरांची मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच, रणदीप हुड्डाने निर्मिती, दिग्दर्शन, संहितालेखनाचेही शिवधनुष्य लीलया पेलले आहे, असे म्हणावे लागेल.
समाधानी, समृद्ध आणि समंजस-समन्वित समाजजीवनाच्या शोधात आज सारे जग चाचपडत आहे, असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होणार नाही. दुसर्या शब्दात सांगायचे, तर समाजवादी, साम्यवादी वा भांडवलशाही या सर्व आकृतीबंधांचे अपुरेपण स्पष्टपणे प्रत्ययाला आले आहे.
समलिंगी जोडप्यांना विवाह करण्याचा किंवा नागरी संघटना स्थापन करण्याचा अधिकार मान्य करण्यास नकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या १७ ऑक्टोबरच्या निकालाला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका मूळ याचिकाकर्ते उदित सूद यांनी दाखल केली आहे.
अलीकडच्या काळात मजबूत खाजगी वापरामुळे भारतीय आर्थिक विकासाला चालना मिळत असून, विकासाचे दोन नवे वाहक उदयास आले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या ताज्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, स्थिर महसुली वाढीमुळे भारताची वित्तीय स्थिती भक्कम असून महागाई लक्ष्याच्या मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून चांगले महसूल उत्पन्न मिळवून मर्यादित महागाई दर कायम राहण्याची चिन्हे आहेत. तरी देशातील मॅक्रो फंडामेंटल भक्कम असले तरी अर्थव्यवस्थेतील जागतिक आव्हानं व
विश्वाची ओळख हा खरं तर अत्यंत अवघड विषय. याचा अनेक स्तरांवर परिचय करून देता येतो. मात्र, हौशी खगोल अभ्यासकाला लागते, त्याची प्राथमिक ओळख! खगोलशास्त्राविषयी बहुतेक सर्वांनाच कुतूहल असते. अभ्यास करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी समजायला सोपी, वाचनीय आणि विशेषतः मराठी पुस्तकांची गरज आहे. याच विषयावर ‘राजहंस प्रकाशन’तर्फे डॉ. गिरीश पिंपळे यांनी लिहिलेले ‘ओळख आपल्या विश्वाची’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
आज शनिवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी ( Goods and Service Tax) काऊन्सिलची बैठक स्वराज भवन नवी दिल्ली येथे होणार आहे. सीतारामन यांच्या एक्स वरील पोस्टनुसार ही बैठक शनिवारी सकाळी होणार असल्याचे समजत आहे. जीएसटी दर व त्याच्याशी संबंधित नियतकालिक पुनरावलोकन करण्यासाठी ही बैठक होत असते. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एम पी चौधरी देखील उपस्थित राहणार असल्याचे सीतारामन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमपीसी ( Monetary Policy Committee) च्या बैठकीनंतर पुन्हा एकदा चौथ्यांदा रेपो रेट ६.५ टक्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा सरळ फायदा शेअर बाजारात दिसून आला आहे. ६ सदस्यांपैकी ५ सदस्यांच्या पाठिंब्यावर हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले आहे. शुक्रवारी सकाळी दास यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
काही कालावधीतच पुन्हा जीएसटी (गुड्स आणि सर्विस टॅक्स) काऊन्सिलची बैठक पार पडली.जीएसटीचे नवा मूल्यांकन विचार करण्यासाठी या आँनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.आँनलाईन गेमिंग क्षेत्राच्या बेट्स उत्पन्नावर ऑक्टोबर पासून २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.चालू असलेल्या पार्लमेंटच सत्रात यासंबंधीची तरतूद करण्यात येईल असे बुधवारी अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
"आता चालच बिघडवायचीय" असा जरी डायलॉग असला तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचत आणण्याची जादू पुन्हा एकदा नागराज मंजुळेच्या घर बंदूक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाचे नाव जरी काहीसे वेगळे असले तरी कथा काहीशी साधीच आहे. परंतु एका सामान्य कथेची उत्कंठावर्धक अशी मांडणी करण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत आवताडे यांना काही प्रमाणात नक्कीच यश आले आहे. आत्तापर्यँत केवळ बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या अभिनेत्यांनी साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची मिळणारी दाद नागराज मं
नकारात्मकतेच्या दीर्घकाळ होत राहिलेल्या आक्रमणामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
Pathan movie review 'पठाण' पाहण्याचा काल दुर्दैवी योग आला. चित्रपट पाहिल्यावर आम्ही तिघेही अगदी भिन्न विचारसरणी असणाऱ्या मित्रांची प्रतिक्रिया एकच होती- "ये क्या था भाई ,मतलब कुछ भी....." "पठाण तगडा चित्रपट आहे", "बॉलिवूडला तारणारा आहे ,जबरदस्त मास चित्रपट आहे", अशा अनेक थोर लोकांच्या पोस्टी इथं वाचल्या होत्या.
ऋषभ शेट्टी हे नाव अनेकांसाठी आजपर्यंत अपरिचित होत. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानंतर तरी हे नाव सर्वांच्या ओठांवर खेळताना दिसत आहे. बरं पण कांतारा हा चित्रपट तरी नक्की काय आहे? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. जर तुम्हाला बरोबर चार वर्षांपूर्वी १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला 'तुंबाड' आठवत असेल तर त्यातील 'हस्तर' देखील नक्कीच आठवत असेल. पण कांतारा आणि तुंबाडचा काय संबंध, असं अनेकांना वाटेल. त्याच मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे 'तुंबाड' चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी झाली
भारतातील महत्वाची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीची ग्रँड न्यू वितारा कार सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस रस्त्यांवर धावणार आहे. मारुती कंपनीकडून याबाबत जाहीर करण्यात आले आहे. लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आतापर्यंत तब्बल ५३ हजार लोकांनी या गाडीसाठी आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. इलेक्ट्रिक हायब्रीड इंजिन असलेली ही कार ९.५ लाख किंमतीची असण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या दिवाळीला कारप्रेमी भारतीयांसाठी एक अनोखी भेट मारुती कंपनीकडून देण्यात येणार आहे
बालपणी घरातच भातुकलीऐवजी शिक्षिका बनून खेळणारी मुलगी भविष्यात साहित्यप्रेमी प्राध्यापिका बनते. त्या दीपा ठाणेकर यांच्याविषयी...
ध्येयनिश्चिती करणे आणि त्यानंतर ध्येयप्राप्तीसाठी स्वतःला झोकून देणारेच पुढे कठोर मेहनतीने यशस्वी होतात. मात्र, यश मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याच्या हव्यासापोटी आहे तेही गमावून बसवण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार ब्रिटनच्या महिला खेळाडूंच्या बाबतीत झाला.
‘कॉर्पोरेट` जगतात काम करणे, फक्त काम न करता यशस्वी होऊन दाखवणे हे खूप अवघड काम असते. तरीही एका छोट्या खेडेगावातून येऊन संपूर्णपणे स्वकर्तृत्वावर अनेक कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणे हे माधव जोशींनी कसे शक्य केले, हे आजच्या युगातील तरुणांनी खरंच त्यांच्या अनुभवांतून शिकण्यासारखे आहे. उच्च पदांवर काम करताना बरेचदा माणसे त्या तारांकित वलयाला भुलून काहीशी वेगळीच वागायला लागतात. पण, या पुस्तकात अशी असंख्य उदाहरणे मिळतील की, ज्यातून माधव जोशी यांनी आपल्यातले साधेपण लीलया जपले आहे. स्वतःबरोबर काम करणाऱ्या माणसां
युद्ध आणि त्यातून भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्याच्या कहाण्या सर्वांना प्रेरणादायी असतात. 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाला गेल्या वर्षी 50 वषेर्र् पूर्ण झाली. 13 दिवसांच्या त्या युद्धात अनेक चढउतार होते, अनेक लढाया होत्या. त्यातल्या दारुचियानच्या युद्धावरच मेजर जनरल विजय सिंग यांनी लिहिलेलं ‘झजथ 1971 "POW 1971 a Soldier's Account of the Heroic Battle of Daruchhian' सर्वात उल्लेखनीय पुस्तक लिहिले आहे. विशेष म्हणजे, मेजर जनरल विजय सिंग हे चौथ्या पिढीतील अधिकारी सध्या लष्करात सेवा बजावत आहेत आणि या पुस्तकाती
सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे नौदलाकडून 'प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू-२०२२' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नौदलाच्या ताकदीचा एकूण आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा, त्यांच्या युद्धनीती, स्वराज्यस्थापनेत त्यांच्यासोबत असणारे शिलेदार यांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत.
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, त्यांच्या असणाऱ्या समस्या, सरकारी पातळीवर शेतकऱ्यांची होणारी फरफट, आपल्या सिस्टमचे विस्कटलेले स्वरूप आणि त्यामध्ये सापडून शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यामध्ये होरपळून निघणारे त्यांचे कुटुंब, अशाच वास्तववादी मुद्दय़ांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच 'फास'.
महाराष्ट्रासह सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती.
बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी बालकांच्या अंतरंगाचा शोध घेत बालकवितांचे लेखन केले असून यशाचे उंच उंच शिखर गाठण्यासाठी बालकांना गगनभरारी घेता यावी म्हणून प्रतिभेचे पंख मुलांना देऊ केले आहेत, असे त्यांची कविता वाचल्यानंतर मला वाटते. एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्यात मोठे योगदान असून त्यांचे बालकविता संग्रह, काव्यकोडी संग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बालसाहित्य पुरस्कारासह इतरही साहित्य संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
कोरोनासारख्या संकटांचे निराकरण करण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ हा अनुप्रयोग प्रासंगिक प्रयत्न व सामूहिक दायित्वाचे द्योतक आहे. मात्र, त्याला व्यक्तीच्या खासगीपणावरील अतिक्रमण समजणे मूर्खपणाच ठरेल.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्व सध्याच्या घडीला थंड असले तरी अनेक समीक्षक सध्या या खेळातील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक सामन्यांमध्ये वादाचा विषय ठरलेल्या ‘डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम
भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. २०१९ मध्ये भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.
बॉक्स ऑफीसवर 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली असताना आता गुगल ट्रेंडमध्येही तानाजी सर्वात पुढे असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'तानाजी' हा 'दीपिका' आणि 'छपाक' या दोन्ही शब्दांपेक्षा जास्त सर्च केल्याचे गुगल आकडेवारी सांगते.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित
हॉलिवूडपटांची सर्वात उत्कंठा वाढवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे प्रिक्वेल. प्रिक्वेल म्हणजे चित्रपटातील गूढ अशा उकल न होणाऱ्या पात्रांची आणि घटनांच्या आधीचीही पार्श्वभूमी उलगडून दाखवणारे चित्रपट. ज्याला मराठीमध्ये पुर्वरंग असं म्हणलं जातं. तसा हा जोकरचा पुर्वरंग आहे.
आरेप्रकरणी मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नाही [आदेश सविस्तर वाचा]
पुस्तकात साई संस्थानची, संस्थानने केलेल्या कामांची सविस्तर-सचित्र माहिती दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक आकर्षक ठरते. पुस्तकाची बांधणी, छपाई, मुखपृष्ठ, दर्जा अत्युत्तम असून आपल्या परिचितांना भेट देण्यासाठीही उत्तम ठरणारे आहे. खरे म्हणजे डॉ. हावरे यांनी हे पुस्तक लिहून सर्वच साईभक्तांना आनंदाची अनुभूती दिली आहे, असे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच.
वीरांच्या प्रभावळीतील नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांचे कौशल्यही वाखाणण्याजोगेच. परंतु, याच कालखंडातील बहुधा अखेरचे धडाडीचे आणि धडपडीचे नाव म्हणजे यशवंतराव होळकर!
‘संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव,’ ‘संघटनेचे ध्येय आणि वाटचाल,’ ‘संघटनेची निर्मिती,’ ‘संघस्वयंसेवक,’ ‘संघप्रचारक,’ ‘व्यवस्थापन कार्यपद्धती आणि विस्तार,’ ‘संघाच्या उपलब्धी’ आणि ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले गेले आहे.