भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की " हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
Read More
महाराष्ट्र व बहुतांश भारताने हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून इंग्रजी सत्ता येईपर्यंत सुमारे दीडशे १५० वर्षे स्वातंत्र्याचा लाभ घेतला होता. हैदराबाद संस्थानात मात्र मोगलाईनंतर स्वातंत्र्यसूर्य उगवला, तो दि. १७ सप्टेंबर, १९४८ रोजी. निजामाचा पराभव झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा सुभेदार असतानाच मीर कमरुद्दीन चीन कलिजखान निजामुल्क याने १७२४ मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केली. मराठे हेच निजमाचे प्रबळ शत्रू होते. म्हणूनच ‘हिंदूंना सांभाळून घ्या आणि मराठी माणसांपासून सावध राहा,’ असा इशारा मरतेसमयी पहिल्या निजमाने दिला
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जागतिक इतिहासातील एक सुवर्णाध्याय आहे
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. भारताचे पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची पंतप्रधान मोदींची ही नववी खेप ठरली
देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उत्सवात दंग झाला असताना देशाला मिळालेले हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. याच भावनेतून आज जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीत आपण आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना, हे स्वातंत्र्य चिरकाल टिकण्यासाठी आपलेही योगदान आवश्यक आहे आणि ते आपले कर्तव्यच आहे हे सांगणारा हा लेख....
रतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंना समोर आणणारी ७५ भागांची 'स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' ही मालिका येत्या रविवार, दि. १४ ऑगस्टपासून 'डीडी नॅशनल' या दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर सुरु होणार आहे.
युद्ध करताना हरप्रकारे शत्रूची संख्या कमी करायची असते, ती वाढवून आपला फायदा नसतो. शत्रू वाढला तर आपले नुकसानच होते, हे टिळकांनी पुरेपूर हेरलेले दिसते. मुस्लिमांना आणि मुस्लीम लीगला काँग्रेसच्या विरोधात जाऊन ब्रिटिशांच्या बाजूने उभे करण्यापेक्षा त्यांना आपणच सवलती देण्याचा पर्याय टिळकांना निवडावा वाटला, कारण इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी पुकारलेल्या युद्धात त्यांना शत्रूची संख्या वाढवायची नव्हती. टिळकांचा झगडा ब्रिटिश साम्राज्यशाहीशी होता, ब्रिटिशांमुळे आपल्यावर आलेल्या पारतंत्र्याशी होता, मुसलमानांशी नाही. ह
'डॉ. लोहिया की याद में...' शीर्षकाने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मोदींनी लिहिले की, जे लोक डॉ. लोहियांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा दावा करतात, तेच त्यांचा अपमान का करत आहेत?