छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी 'प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा'ची स्थापना करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना या प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
Read More
पीएफआयची स्थापना कशी झाली? राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)तर्फे गुरुवारी मध्यरात्रीच पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कित्येक निशाण्यांवर छापे टाकले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडु, आसम आणि पाँण्डेचेरी दरम्यान ही छापेमारी केली जात आहे.
ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर याच्याविरुद्ध आधीच अटक केलेल्या सहा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दोन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. हिंदू देवी-देवतांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी झुबेर दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.
इस्लामी शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशातील देवबंद येथे दहशतवादविरोधी पथकाच्या केंद्राची (एटीएस) स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. या केंद्रामध्ये निवडक दीड डझन अनुभवी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मी केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले, मुख्यमंत्री पदाची मला अपेक्षा नाही.
दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत माहितीची देवाण घेवाण
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार
नवीन सरकार स्थापणेबाबत भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वात बोलणी सुरूच असताना राज्यात पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच राजकीय पक्ष शेतकर्यांच्या मदत कार्यात उतरल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापना आणखी काही दिवस पुढे गेल्याचे दिसते आहे.
स्त्री-पुरुष समानतेचे धडे अनेकदा दिले जातात. आज स्त्री ही अनेक क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. स्त्रियांनी केलेल्या उत्तम कामगिरीनंतर त्या आज पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असून स्त्री कर्तृत्वाचे दाखले नेहमी दिले जातात. नारी ही स्वतःचा विकास साधतेच किंबहुना आपल्यासोबत इतरांचाही विकास घडवते. भांडुपमध्ये अशाच प्रकारे स्वतःसोबत अनेक महिलांना स्व-रोजगार मिळवून देणार्या ज्योती राजभोज यांच्याविषयी...
संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. असाच जल्लोष महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या घरीही पाहायला मिळाला. यंदाच्या वर्षी सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे खासदार पूनम महाजन यांच्या घरी विराजमान झालेले पर्यावरण पूरक गणपती बाप्पा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.
संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले.
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आता लंडन शहरातदेखील सुरू करण्यात येणार आहे. ‘
विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी शिक्षिका लता बोराडे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ‘विधवा हळदी-कुंकू समारंभ’ साजरा करून त्यांना सधवेचा सन्मान दिला. त्यांच्याविषयी...
राज्यकर्त्यांवर दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव वाढलेला असल्याने वर्तमान स्थितीत राष्ट्रभक्त घडवणार्या योजनांचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय चिंतन थांबले आहे.
एक हात मदतीचा उपक्रम अंतर्गत मतिमंद निवासी विद्यालय, मुरबाड येथील मुलांकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते